• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

गृहमंत्री अमित शाह सायंकाळी 7 वाजता शेतकऱ्यांना भेटणार

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 8, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, दि.८: शेतकऱ्यांच्या भारत बंददरम्यान
एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज
सायंकाळी 7 वाजता शेतकऱ्यांना भेटण्यासाठी बोलवले आहे. भारतीय शेतकरी
युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की,
‘आम्ही सध्या सिंधु बॉर्डरकडे जात आहोत, तिथून गृह मंत्री अमित शाह यांना
भेटण्यासाठी जाणार आहोत.’ अमित शाह पहिल्यांदाच शेतकऱ्यांना भेटत आहेत.
तिकडे, चार तासांच्या चक्का जामनंतर हळु-हळू आंदोलक रस्त्यावरुन कमी होताना
दिसत आहेत.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली

शेतकऱ्यांची
बुधवारी सरकारशी सहावी भेट होणार आहे. यापूर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री
मनोहर लाल खट्टर यांनी आज दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर
यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. तिकडे, टिकरी बॉर्डरवर आलेल्या
शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायदे परत घेईपर्यंत आंदोलन वापस घेणार नसल्याचे
म्हटले आहे.

AAP चा आरोप- केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवले

दरम्यान,
आम आदमी पार्टी (AAP) ने आरोप लावला आहे की, दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री
अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवले होते. त्यांच्या घरी
कोणालाच जाण्याची परवानगी नव्हती. परंतू, पोलिसांनी या आरोपांचे खंडन केले
आहे.

बंगाल, ओडिशामध्ये डाव्या पक्षांनी रेल्वे अडवल्या

कोलकातामधील
जादबपूर रेल्वे स्टेशनवर डाव्या (डाव्या पक्षांच्या) कामगारांनी गाड्या
अडवल्या आणि रुळावर बसले. भुवनेश्वर रेल्वे स्थानकात आंदोलकांनी गाड्या
अडवल्या आहेत.

शेतकरी म्हणाले- सर्वसामान्यांना त्रास होऊ देणार नाही

भारतीय
शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की आम्ही शांततेत निदर्शने
करू. जे लोक बंदमध्ये अडकले आहेत त्यांना आम्ही 2-3 तास पाणी आणि फळे देऊ.

गुजरातमध्ये 3 हायवेवर आंदोलन

अहमदाबाद-विरमगाम
हायवेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर जाळून आंदोलन केले. यामुळे ट्रॅफिक
जाम झाला. आंदोलकांनी वडोदरा आणि भरुचमध्ये नॅशनल हायवे जाम केला.
पोलिसांनी अहमदाबादमध्ये काही लोकांना अटकेत घेतले आहे.


Tags: देशशेती विषयक
Previous Post

राजू शेट्टी यांनी स्वत:च्या घराबाहेरच केली कृषी विधेयकांची होळी

Next Post

कराड जनता बॅंक दिवाळखोरीत; रिझर्व्ह बॅंकेकडून परवाना रद्द

Next Post

कराड जनता बॅंक दिवाळखोरीत; रिझर्व्ह बॅंकेकडून परवाना रद्द

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मार्च 27, 2023

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

मार्च 27, 2023

गोवा मुक्ती संग्रामच्या प्रत्यक्षदर्शी चंद्राबाई जाधव कालवश

मार्च 27, 2023

एफसी मद्रासने विश्वस्तरीय रेसिडेन्शियल फुटबॉल अकॅडेमी सुरु केली

मार्च 27, 2023

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर : दि. ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी

मार्च 27, 2023

सीएलएक्सएनएसचा प्रबळ टीम तयार करण्याचा मनसुबा

मार्च 27, 2023

नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे – न्यायाधीश भूषण गवई

मार्च 27, 2023

पशुसंवर्धन विभागाच्या सधन कुक्कुट विकासगट योजनेतून कुरुलच्या हणमंत कांबळे यांची प्रगती

मार्च 27, 2023

मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मार्च 27, 2023

मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मार्च 27, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!