स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सरकार-शेतकऱ्यांमध्ये 120 मिनिटे चर्चा

Team Sthairya by Team Sthairya
December 1, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, नवि दिल्ली, दि.१: नवीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी नेत्यांची केंद्रासोबतच्या पहिल्या टप्प्यातील चर्चा संपली आहे. या कायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. सरकारने मंगळवारी दुपारी तीन वाजता शेतकऱ्यांशी चर्चा सुरू केली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत केंद्राने शेतकऱ्यांसमोर नवीन समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या समितीत सरकार व शेतकरी प्रतिनिधींव्यतिरिक्त तज्ञांना ठेवावे असे म्हटले होते. या बैठकीत केंद्राने शेतकऱ्यांना मिनिमम सपोर्ट प्राइज (MSP) विषयी प्रेझेन्टेशनही दिले.

केंद्र सायंकाळी 8 वाजता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि दिल्ली यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांसमवेत बैठक होण्यापूर्वी कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले होते की, आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून पुढचा मार्ग ठरवू. या बैठकीत तोमर यांच्यासोबत वाणिज्य मंत्री सोम प्रकाश आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

सरकारच्या आवाहनावर शेतकर्‍यांनी सांगितले होते की, सरकारने बैठकीची तयारी दर्शवली कारण यावेळी त्यांनी कोणतीही अटी ठेवलेली नाही. दरम्यान, हरियाणाचे अपक्ष आमदार आणि सांगवान खापचे प्रमुख सोमबीर सांगवान यांनी खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. चरखी दादाडीमध्ये सांगवान म्हणाले- शेतकऱ्यांवर होणारे अत्याचार पाहून मी सरकारकडून पाठिंबा काढून घेतो.

Related


Tags: देशशेती विषयक
Previous Post

बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचे अंतर्वस्त्र तोंडात कोंबून केली हत्या

Next Post

…म्हणून काँग्रेसची आमदारकीची ऑफर स्वीकारली नाही – उर्मिला मातोंडकर

Next Post

...म्हणून काँग्रेसची आमदारकीची ऑफर स्वीकारली नाही - उर्मिला मातोंडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात ११ व्या फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद

August 11, 2022

पानीपत’पूर्वीच कॉंग्रेसला आत्मचिंतनाची गरज – हेमंत पाटील

August 11, 2022

नारळी पौर्णिमेच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

August 11, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा

August 11, 2022

दुःखद निधन – कै. बाळासाहेब जाधव

August 11, 2022

ऑडी इंडियाकडून नवीन ‘ऑडी क्यू३’ साठी बुकिंग्ज्चा शुभारंभ

August 11, 2022
सदाशिव पाटील

एन आय पी एम च्या चेअरमन पदी सदाशिव पाटील

August 11, 2022

देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ म्युझिकल फ्लॅश मॉबचे आयोजन

August 11, 2022
कै रवींद्र पेंढारकर

दुःखद निधन – कै रवींद्र पेंढारकर

August 11, 2022

पेटीएम ऍपवर ‘लाइव्ह ट्रेन स्टेटस’ सुविधा

August 11, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!