स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कॉलिंगसाठी कोणत्या कंपनीचे सीम सर्वात बेस्ट? TRAI कडूनही अधिकृत दुजोरा, वाचा सविस्तर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 20, 2021
in इतर
ADVERTISEMENT

स्थैर्य,मुंबई, दि.२०: तुम्ही नवीन मोबाईल घेतला आणि कोणतं सीम घ्यावं? असा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याशिवाय तुमच्या सध्याच्या मोबाईलमध्ये ज्या कंपनीचं सीम आहे त्या सीमला चांगलं नेटवर्क मिळत नसेल, तुम्ही दुसरं सीम घेण्याच्या तयारीत असाल आणि कोणत्या कंपनीचं सीम घ्यावं असा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत.

रिलायन्स जिओवर वोडाफोन आणि आयडियाची बाजी

सध्या देशातील टेलीकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी जिओने मार्केटमध्ये येऊन एअरटेल, वोडाफोन आणि आयडियाला मोठा झटका दिला. मात्र, आता वोडाफोन आणि आयडियाने एकत्र येऊन जिओ आणि एअरटेलला मोठा झटका दिला आहे. कॉल क्वॉलिटीच्या बाबतीत वोडाफोन आणि आयडियाने बाजी मारली आहे. याबाबत स्वत: टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया माहिती दिली आहे.

BSNL कंपनीचे सर्वाधिक कॉल ड्रॉप

जानेवारी 2021 मध्ये वोडाफोन-आयडियाचे कॉलड्रॉप 4.46 टक्के होती. यामध्ये आयडियाचे कॉल ड्रॉप 3.66 टक्के होते. दुसरीकडे रिलायन्य जिओचे कॉल ड्रॉप 7.17 टक्के आणि एअरटेलचे कॉल ड्रॉप 6.96 टक्के होते. तर BSNL चे कॉल ड्रॉप सर्वाधिक 11.55 टक्के असल्याचं ट्रायच्या निरीक्षणात समोर आलं आहे. ग्राहकांची मतं घेऊनच ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

कॉल क्वॉलिटीच्याबाबतीत आयडिया सर्वात बेस्ट

जानेवारी 2021 च्या आकडेवारीनुसार आयडिया व्हाईस कॉल क्वॉलिटीसाठी सर्वात बेस्ट असल्याचं समोर आलं आहे. कारण आयडिला याबाबतीत 5 पैकी 4.8 गुण मिळाले आहेत. तर वोडाफोनला 5 पैकी 4.2 गुण मिळाले आहेत. दुसरीकडे रिलायन्स जिओ आणि एअरटेल दोघी कंपन्यांना 3.9 गुण मिळाले आहेत. तर BSNL कंपनीला 3.8 गुण मिळाले आहेत.

इनडोअर कॉलमध्येही वोडाफोन-आयडियाची बाजी

वोडाफोन-आयडियाला इनडोअर कॉल क्वॉलिटीसाठी 4.2 गुण मिळाले आहेत. तर आउटडोअर कॉलसाठीसाठी 4.1 गुण मिळाले आहेत. दुसरीकडे रिलायन्स जिओला इनडोअरसाठी 4.0 तर आउटडोअरसाठी 3.7 गुण मिळाले आहेत. त्याचबरोबर एअरटेअलला इनडोअर आणि आउटडोअर कॉलसाठी 3.9 गुण देण्यात आले आहेत


ADVERTISEMENT
Previous Post

मास्क न परिधान करणाऱ्यांवर पोलिसांची कडक कारवाई 

Next Post

उस्मानाबादेतील शंभूराजे महानाट्य स्थगित, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती समितीचा निर्णय

Next Post

उस्मानाबादेतील शंभूराजे महानाट्य स्थगित, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती समितीचा निर्णय

ताज्या बातम्या

सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल : 9 महीन्यानंतर NCB ने दाखल केली 12 हजार पानांची चार्जशीट, या प्रकरणात रिया आणि शोविकसह 33 आरोपी

March 5, 2021

शिक्षणमंत्र्यांचा खुलासा : 31 हजार शिक्षकांचे अस्तित्व पणाला, ना वेतन ना दिलासा; संधी देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी

March 5, 2021

अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात सादर केला राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल

March 5, 2021

हर्णे बंदराचा कायापालट होणार – बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

March 5, 2021

ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली सर्व 291 उमेदवारांची यादी; 52 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांसह नवीन चेहऱ्यांना संधी

March 5, 2021

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस

March 5, 2021

नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश

March 5, 2021

फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार – चंद्रशेखर बावनकुळे

March 5, 2021

अनंत अडचणीत पारदर्शी व काटकसरीने सद्गुरू पतसंस्था कार्यरत

March 5, 2021

जागतिक महिला दिनानिमित्त सुझुकी वाहन खरेदीवर ऑफर

March 5, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.