• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

कोरोनावर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय म्हणाले उद्धव ठाकरे??

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 24, 2020
in Uncategorized

                     

स्थैर्य, दि.२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यामध्ये केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यासह आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सुद्धा उपस्थिती नोंदवली. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी या बैठकीचे आयोजन केले. यात महाराष्ट्र आणि दिल्लीसह राजस्थान, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती वाइट आहे. सध्या देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 91.77 लाखांवर गेला आहे.

व्हॅक्सीन वेळेवर पुरवण्यासाठी टास्क फोर्स -उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या राज्याची कैफियत पंतप्रधानांसमोर मांडली. यामध्ये बोलताना ते म्हणाले, की सीरम इंस्टीट्यूटचे CEO अदार पूनावाला यांच्या सलग संपर्कात आहोत. सोबतच, राज्यात वेळेवर व्हॅक्सीन वाटण्यासाठी टास्क फोर्स सुद्धा तयार करण्यात आले आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट असताना 10 नोव्हेंबर रोजी 8600 रुग्ण सापडले होते. पण, हळू-हळू संक्रमितांच्या संख्येत घट होत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर दिल्लीच्या प्रदूषणाचा वाइट परिणाम झाला होता. दरम्यान, केजरीवालांनी तिसरी लाट जात नाही तोपर्यंत रुग्णालयांत 1000 अतिरिक्त ICU बेड राखीव ठेवण्याचे अपील केंद्र सरकारकडे केले आहे.

प्रताप सरनाईकांचा मुलगा विहंग सरनाईकांना ईडीने घेतले ताब्यात, चौकशीसाठी मुंबईला रवाना

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत ही 9 वी बैठक

या बैठकीत सहभागी झालेल्या इतर नेत्यांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि हरियाणाचा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा समावेश आहे. देशात 25 मार्च रोजी झालेल्या लॉकडाउननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत. पंतप्रधानांनी अशा स्वरुपाची चर्चा करण्याची ही 9 वी वेळ आहे. यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी बैठक झाली होती त्यामध्ये 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली होती.


Tags: राज्य
Previous Post

संग्रामसिंहांना सातारा सर्वाधिक मताधिक्‍य देईल : शिवेंद्रसिंहराजे

Next Post

प्रताप सरनाईकांचा मुलगा विहंग सरनाईकांना ईडीने घेतले ताब्यात, चौकशीसाठी मुंबईला रवाना

Next Post

प्रताप सरनाईकांचा मुलगा विहंग सरनाईकांना ईडीने घेतले ताब्यात, चौकशीसाठी मुंबईला रवाना

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

विडणी सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेस राजेगट पुरस्कृत उत्तरेश्वर पॅनलचे वर्चस्व; भाजपला दिला १३/० ने ‘व्हाईट वॉश’

मार्च 20, 2023

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!