स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सरकारसोबतच्या चर्चेपूर्वीच हरियाणाच्या शेतकऱ्यांमध्ये विभाजन, 1.20 लाख शेतकऱ्यांनी केले सरकारचे समर्थन

Team Sthairya by Team Sthairya
December 8, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, दि.८: दिल्लीच्या सीमेवर गेल्या 13
दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात
शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांची
सरकारसोबत बुधवारी म्हणजेच एकूण सहावी चर्चा होणार आहे. यापूर्वीच
हरियाणाचे शेतकरी दोन गटात विभागले आहेत. 1.20 शेतकऱ्यांनी सरकारला पत्र
लिहित शेतकरी कायद्याला समर्थन दर्शवले आहे.

शेतकऱ्यांनी
पाठवलेल्या या पत्रात लिहेल आहे की, नवीन शेतकरी विधेयक मागे घेऊ नये.
हरियाणाच्या फार्मर्स प्रोड्यूसर ऑर्गेनाइजेशंस (FPOs) संबंधीत शेतकऱ्यांनी
असे म्हटले आहे. मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या सल्ल्यांनुसार कायद्यात बदल
करण्याची मागणी केली आहे.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

केंद्र
सरकारद्वारे लागू करण्यात आलेल्या शेतकरी विधेयकांचा सर्वात जास्त विरोध
पंजाब आणि हरियाणातील शेतकरी करत आहे. शेतकरी संघटनांनी कायदा मागे
घेण्याची मागणी लावून धरली आहे. हरियाणा-दिल्ली च्या 6 बॉर्डर आज बंद असणार
आहे. 13 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांनी दिल्लीला
चहूबाजूंनी घेरले आहे.

Related


Tags: देशशेती विषयक
Previous Post

आपचा आरोप – केजरीवाल यांना नजरबंद केले; पंजाबच्या काँग्रेस खासदारांचे जंतर-मंतरवर आंदोलन

Next Post

सीरमची व्हॅक्सिन असणार सर्वात स्वस्त, hi असणार एका डोज ची किंमत

Next Post

सीरमची व्हॅक्सिन असणार सर्वात स्वस्त, hi असणार एका डोज ची किंमत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट

August 12, 2022

जिल्ह्यात “अमृत सरोवर” मोहिमेचे आयोजन

August 12, 2022

१५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते

August 12, 2022

हर घर तिरंगा – हमारी शान तिरंगा

August 12, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरे ग्रामस्थांना तिरंगा वितरण

August 12, 2022

जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

August 12, 2022

मायक्रोहोस्ट क्लाउडचा जागतिक कंपन्यांवर प्रभाव

August 12, 2022

‘ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात

August 12, 2022

निरा – देवधर व कृष्णा – भिमा स्थिरीकरणाच्या कामांना गती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!