स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्ली हिंसाचार 84 जणांना अटक

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 30, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य, नवी दिल्ली,दि.३०: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कृषी कायद्यांविरोधात लढा देणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने देशभर सद्‌भावना दिवस पाळला. या दिवशी सर्वांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आम्ही केले होते.

त्यानुसार निदर्शन स्थळासह सर्व देशभर उपवास करण्यात आला. दरम्यान प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी किमान 84 जणांना अटक केली. तर हरीयाणा सरकारने इंटरनेट खंडीत करण्याच्या कातवाईस मुदतवाढ दिली आहे. काल हिंसाचार झालेल्या सिंघू सीमेवर आज मोठा बंदोनस्त तैनात करण्यात आला होता.

सिंघू, गाझीपूर आणि टीकरी सीमेवर निदर्शक पुन्हा मोठ्या संख्येने गोळा होऊ लागताच तीनही सीमेवर इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली. त्याला शुक्रवारी मुदतवाढ देण्यात आली. दिल्ली पोलिसांनी अधिक संख्येने लोक निदर्शनांकडे फिरकू नयेत म्हणून राष्ट्रीय महामार्ग 24 वरील वाहतूक बंद केली आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारचे पुरावे गोळा करण्यासाठी न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथक लाल किल्लयावर शनिवारी दाखल झाले.

सिंघू सीमेवर सुमारे 200 जणांचा जमाव तीन बॅरिकेड्‌स तोडून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर चालून गेला. त्यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला करणाऱ्या 22 वर्षीय तरूणासह 84 जणांना अटक करण्यात आली, असे दिल्ली पोलिसांनी शनिवारी सांगितले.

सिंघू सीमेला छावणीचे स्वरूप

सिंघू सीमेवर तथाकथित स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर शुक्रवारी हल्ला चढवला. त्यानंतर शनिवारी या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. तेथे आज पोलिस आणि निमलष्करी जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, निदर्शनस्थळांवर पश्‍चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा ओघ निदर्शन स्थळांकडे येत आहे. त्यामुळे गुरूवारी तुरळक निदर्शकांच्या जागी आता मोठ्या संख्येने निदर्शक जमा झाल्याचे चित्र दिसत आहे.

प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर या आंदोलनाला उतरती कळा लागली होती. मात्र राकेश टिकेत यांनी केलेल्या आवाहनामुळे या आंदोलनाचे पुनरूज्जीवन झाले आहे. आम्ही पंजाबात नेऊन त्यांचा सत्कार करणार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीर सिंग राजेवाल यांनी पत्रकारांना सांगितले.


ADVERTISEMENT
Previous Post

दोन्ही बाजुंनी बंदुका रोखलेल्या, मोठ्या भावाचं लहान भावाला आवाहन आणि एका अतिरेक्याचं सरेंडर

Next Post

कोणत्याही परिस्थितीत टोक्यो ऑलिम्पिक होणारच !, जपानचे पंतप्रधान सुगा यांची ग्वाही

Next Post

कोणत्याही परिस्थितीत टोक्यो ऑलिम्पिक होणारच !, जपानचे पंतप्रधान सुगा यांची ग्वाही

ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.