स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाकिस्तानात नातेवाइकाला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेचे हरवले होते पासपोर्ट, 18 वर्षांच्या तुरुंगवासानंतर अखेर औरंगाबादला परतली

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 27, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, औरंगाबाद , दि. २७: पाकिस्तानमध्ये 18 वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर औरंगाबाद येथील रहिवासी 65 वर्षीय हसीना बेगम मंगळवारी आपल्या घरी परतल्या. 2002 मध्ये ती आपल्या पतीच्या नातलगांना भेट देण्यासाठी पाकिस्तानात गेली होती. त्यांचा पासपोर्ट हरवल्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना तुरुंगात डांबले.

भारतात परतल्यानंतर नातेवाईक आणि औरंगाबाद पोलिसांनी त्यांचे स्वागत केले. घरी परतल्यानंतर हसीना म्हणाल्या की, “मी अत्यंत बिकट परिस्थितीत होती आणि आपल्या देशात परतल्यानंतर मला शांतीचा अनुभव होत आहे. मला वाटत आहे की मी स्वर्गात आहे. मला पाकिस्तानात जबरदस्ती कैद करण्यात आले होते. या प्रकरणी मदत केल्याबद्दल मी औरंगाबाद पोलिसांचे आभार मानते”

लाहोरमध्ये हरवला होता पासपोर्ट

हसीना औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस स्टेशन परिसरातील रशीदपुरा येथील रहिवासी आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी दिलशाद अहमद यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पतीने नातेवाईक पाकिस्तानात राहतात. त्या नातेवाईकांना भेटण्यासाठी तेथे गेल्या होत्या. दरम्यान लाहोरमध्ये हसीना यांचा पासपोर्ट हरवला. हसीना पासपोर्टविनाच पाकिस्तानात आल्याचा पाकिस्तान पोलिसांनी आरोप केला. या कारणास्तव, त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.

औरंगाबाद पोलिसांनी त्या भारतीय असल्याची पुष्टी केली

काही वर्षांपूर्वी हसीना यांनी पाकिस्तानच्या न्यायालयात अर्ज करून आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. यावर कोर्टाने औरंगाबाद पोलिसांकडून माहिती मागवली होती. औरंगाबाद पोलिसांनी तपासणीनंतर औरंगाबादच्या सिटी चौक भागात हसीना बेगम यांच्या नावावर घर असल्याची पाकिस्तानला माहिती पाठवली. त्यानंतर कोर्टाने हसीना यांची याचिका मंजूर केली आणि गेल्या महिन्यात तिच्या सुटकेचे आदेश दिले. तीन दिवसांपूर्वी तिला तुरुंगातून सोडण्यात आले. मंगळवारी ती पंजाबमार्गे औरंगाबादला पोहोचली.


ADVERTISEMENT
Previous Post

Phaltan : वेलकेअर फार्मसी उद्घाटन समारंभ

Next Post

राज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले, शिक्षकांना निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट आणणे अनिवार्य

Next Post

राज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले, शिक्षकांना निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट आणणे अनिवार्य

ताज्या बातम्या

आता 24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

March 3, 2021

चाैथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा कसून सराव, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर नजर

March 3, 2021

‘कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली

March 3, 2021

सोने स्वस्त : मागणी घटल्याने सात महिन्यांत सोने 10,887 रुपये स्वस्त; 56 हजारांचा टप्पा गाठून 45 हजारांपर्यंत घट

March 3, 2021

कर्नाटकात जॉब फॉर सेक्स स्कँडल : भाजपच्या मंत्र्यांनी CD समोर आल्यानंतर दिला राजीनामा, नोकरी देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषणाचा आरोप

March 3, 2021

पुण्यात भीषण आग : बिबेवाडी परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग, संपूर्ण परिसरात धूर

March 3, 2021

हिंगोली : शासकीय रुग्णालयातील वार्डमधील छताचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही

March 3, 2021

लग्न समांरभासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले सुधारीत आदेश जारी

March 3, 2021

भारतीय निर्देशांक काही टक्क्यांनी वधारला

March 3, 2021

फलटण तालुक्यातील १८ तर सातारा जिल्ह्यातील १३१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.