स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महामानवांचे कार्यच समस्त मानव जातीस प्रेरणादायक आणि दिशादर्शक आहे – प्रोफेसर विलास आढाव

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 24, 2021
in महाराष्ट्र, मुंबई - पुणे - ठाणे
ADVERTISEMENT

स्थैर्य, पुणे, दि.२४: आपल्या भारत भूमीला तथागत बुद्ध, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा, महामाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले, रमाई इ. महान मानवांची पार्श्वभूमी लाभल्यामुळेत्यांनी आपल्या अथक परिश्रमाने त्यांनी इथल्या भूमीतील मानवी मनाची मशागत करून सुपीक मानवतेसाठी त्यांनी केलेले कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहे असे गौरौदगार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रोफेसर विलास आढाव यांनी व्यक्त केले.
फुले शाहू आंबेडकर विचार मंच आणि आडकर फाउंडेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या जयंती निम्मित मानवतावादी कार्यकर्ता गौरव पुरस्कार प्रोफेसर आढाव यांना संत साहित्याचे अभ्यासक आणि माजी आमदार उल्हासदादा पवार, ऑड.प्रमोद आडकर आणि प्रा. विलास वाघ यांच्या हस्ते देण्यात आला.
प्रोफेसर आढाव पुढे म्हणाले की, आजच्या वैज्ञानिक युगात मानवाने कंबरेला आणि कानाला यंञे गुंडाळून सैरभैर फिरत असून मानवा- मानवापासून अनंत मैल दूर जाताना दिसून येत आहे तसेच मानवाने केलेली प्रगती केली हि प्रगती एका मानवाने दुसऱ्या मानवानशी कसे वागायचे? हे विज्ञान युगामध्ये संज्ञान झालेला मानव हा अज्ञानाचा रंगे वर्तन करून मानवी संबंधांना मात्र विसरू लागला आहे.
 तसेच नाती -गोती विसरू लागला आहे पुन्हा एकदा महामानवांच्या मानवतावादी विचारांची व्यापाक चळवळ उभी करणे गरजेचे आहे असे आव्हान सत्काराला उत्तर देताना प्रोफेसर आढाव यांनी केले.
 यावेळी उल्हासदादा पवार म्हणाले, की संतांचा वैचारिक  वारसा आपल्याला लाभला आहे परंतु आजचे हे वातावरण पाहून मन सुन्न होत चालले आहे पुंन्हा एकदा ते  वैभव प्राप्त करण्याकरिता  महामानवाच्या वैचारिक वारसा पुढे चालविण्यासाठी युवा पिढी घडवली पाहिजे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन कवी विठ्ठल गायकवाड यांनी केले.कार्यक्रमास डॉ. निशा भंडारे, धम्मक्रांती महोत्सव अध्यक्षा कांताताई ढोणे, धम्मसेवक एच एम शिंदे, इंद्रजित भालेराव, सम्राट अध्यक्ष दत्ता  सूर्यवंशी, सादिक शेख, करीम तुर्क, जगन्नाथ कांबळे, रवींद्र शिलवंत, अशोक प्रियदर्शी इत्यादी उपस्थित होते.

ADVERTISEMENT
Previous Post

दहिवडी शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित दुकानदारांनी जीवनावश्यक साहित्य घरापोहोच करण्याचे आदेश

Next Post

फलटण तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीचे गाव कारभारी ठरले; ८ ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण असलेला उमेदवार नसल्याने रिक्त

Next Post

फलटण तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीचे गाव कारभारी ठरले; ८ ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण असलेला उमेदवार नसल्याने रिक्त

ताज्या बातम्या

IPL वेळापत्रक जाहीर : 9 एप्रिलपासून होणार आपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात

March 7, 2021

‘ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला, त्यांचे स्वप्न भंग केले’ – पंतप्रधान मोदी

March 7, 2021

परिवर्तन बंगालमध्ये नाही, दिल्लीत होणार; भाजपकडून पैसे घ्या आणि तृणमूलला मतदान करा – ममता बॅनर्जी

March 7, 2021

11 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान अंशतः लॉकडाउन; जाहीर सभा, आठवडी बाजारासह शाळा-महाविद्यालये बंद

March 7, 2021

‘साधनेद्वारे आत्मतेज जागवणे’, हे खरे सबलीकरण !

March 7, 2021

आंतरराष्ट्रीय महिलादिनी ‘ट्रेल’चा ‘मॉमप्रेनर्स’च्या कार्याला सलाम

March 7, 2021

‘आई मला माफ कर…’ अधिकारी तरुणीची भंडाऱ्यात आत्महत्या

March 7, 2021

रिलायंस समूहातील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत लस; लसिकरणाचा खर्च कंपनी उचलणार

March 7, 2021

दहावी-बारावी सीबीएसई परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, सुधारीत वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध

March 7, 2021

क्रूड उत्पादनात कपात सुरूच; पेट्रोल-डिझेल आणखी महाग‌!

March 7, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.