स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

किती मुलांना जन्म द्यायचा हा पती-पत्नीचा अधिकार, केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Team Sthairya by Team Sthairya
December 13, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, दि.१३: देशात जनसंख्या नियंत्रणाचा कायदा आणण्याची चर्चा सुरू असली
तरी सरकार त्यासाठी बळजबरी करणार नाही. आपल्याला किती मुले व्हावी याचा
निर्णय देशात राहणाऱया पती-पत्नीनेच घ्यायचा आहे असे स्पष्टीकरण केंद्र
सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात केले.

जनसंख्या
नियंत्रणाच्या चर्चेला पूर्णविराम देताना केंद्र सरकारने सर्वोच्च
न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करीत आपली भूमिका स्पष्ट केली. जनसंख्या
नियंत्रणासाठी बळजबरी केल्यास तो समाजासाठी हानीकारक ठरू शकतो. शिवाय अशा
कायद्याने जनसांख्यिकीय विकार बळावू शकतात याची सरकारला जाण आहे असे
केंद्राने न्यायालयाला सांगितले. भाजप नेते आणि प्रवक्ते अश्विनी उपाध्याय
यांनी वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी सरकारने जनसंख्या नियंत्रण
कायदा आणावा अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात केली होती.
पण न्यायालयाने कायदा बनवणे हे न्यायालयाचे नाही. संसद,
लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारांचे काम आहे असे सांगत ही याचिका फेटाळली
होती. आज केंद्राने या याचिकेवर मतप्रदर्शन केले.

कुटुंब नियोजनाचा निर्णय ऐच्छिक

देशात
कुटुंब नियोजनाची सक्ती कुणावरही केली जाणार नाही. कारण अशा सक्तीमुळे
कौटुंबिक आणि जनसंख्याविषयक विकारांचा उपद्रव शक्य आहे. प्रत्येक
पती-पत्नीनेच त्यांना किती मुलांना जन्म देऊन त्यांचे योग्य पालनपोषण कसे
करायचे, याचा विचार करायचा आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या
उत्तरात स्पष्ट केले.

Related


- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Tags: देश
Previous Post

वाळूच्या दंडापोटी जमीन होणार सरकारजमा; कऱ्हाड तहसील कार्यालयाची धडक कारवाई

Next Post

भाजप आमदार संजय सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर, वाढदिवसाच्या जाहिरातीतून दिले संकेत

Next Post

भाजप आमदार संजय सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर, वाढदिवसाच्या जाहिरातीतून दिले संकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट

August 12, 2022

जिल्ह्यात “अमृत सरोवर” मोहिमेचे आयोजन

August 12, 2022

१५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते

August 12, 2022

हर घर तिरंगा – हमारी शान तिरंगा

August 12, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरे ग्रामस्थांना तिरंगा वितरण

August 12, 2022

जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

August 12, 2022

मायक्रोहोस्ट क्लाउडचा जागतिक कंपन्यांवर प्रभाव

August 12, 2022

‘ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात

August 12, 2022

निरा – देवधर व कृष्णा – भिमा स्थिरीकरणाच्या कामांना गती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!