स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कृषी कायद्यांना स्थगिती देणार की नाही हे सांगा, अन्यथा आम्ही देऊ : सुप्रीम कोर्ट

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 12, 2021
in देश विदेश
कृषी कायद्यांना स्थगिती देणार की नाही हे सांगा, अन्यथा आम्ही देऊ : सुप्रीम कोर्ट
ADVERTISEMENT


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१२: सर्वोच्च न्यायालयाने तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना आपली भूमिका समजावून सांगण्यास समजूत काढण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला सोमवारी फटकारले. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठाने म्हटले-‘कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देणार की नाही, हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे. सरकारने तसे केले नाही तर न्यायालयच स्थगिती देईल. स्थगिती देऊन एक समिती स्थापन करावी, ती सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेईल.’

सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले : ‘तुम्ही पूर्ण प्रकरण हाताळण्यात अयशस्वी, शांततेचा भंग झाल्याने काही घडले तर सर्वच जबाबदार असतील; आमच्यावर हिंसाचाराचा कलंक लागावा अशी इच्छा नाही’

आंदोलन महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहासारखे असावे

सध्या सर्वांशी चर्चा सुरू आहे, त्यामुळे कायद्यांना स्थगिती देता येणार नाही, असे सरकारने सांगितले. त्यावर बोबडे म्हणाले, सरकार आतापर्यंत अपयशी ठरले आहे. आम्ही मंगळवारी निकाल देऊ.’ दुसरीकडे, शेतकऱ्यांनी समिती स्थापन करण्यास नकार दिला आहे.

वेणुगोपाल : आधीची सरकारेही या कायद्यांवर काम करत होती. कायदे शेतकरी हिताचे आहेत.

सरन्यायाधीश : आधीच्या सरकारांनी हे काम सुरू केले होते, हा तुमचा युक्तिवाद मान्य होणार नाही. आम्ही तुम्हाला कायद्यांच्या घटनात्मकतेबाबत विचारत आहोत. त्यांचे फायदे सांगू नका. तुम्ही कोर्टाला चमत्कारिक अवस्थेत टाकले आहे. कायद्यांच्या अंमलबजावणीवर जोर देऊ नका आणि नंतर शेतकऱ्यांशी चर्चा करा. आम्हीही अभ्यास केला आहे. एक समिती स्थापन करण्याची आमची इच्छा आहे.

तुषार मेहता : कायदे फायदेशीर असल्याचे अनेक शेतकरी संघटना सांगत आहेत.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

सरन्यायाधीश : पण आमच्यासमोर तर आतापर्यंत तसे म्हणणारे कोणी आले नाही. तुम्ही कायद्यांना स्थगिती द्याल की नाही? देणार नसाल तर आम्ही देऊ. खरी समस्या कायद्यांबाबत आहे. त्यामुळे आम्ही एक समिती स्थापन करत आहोत. ए. पी. सिंह(वकील): लोकांचा कायद्यावरील विश्वास कमी होत आहे. तो कायम ठेवणे आवश्यक आहे. सरन्यायाधीश : तुमचा आमच्यावर विश्वास आहे की नाही? हे सर्वोच्च न्यायालय आहे. आम्ही आपले काम करू. हरीश साळवे (शेतकऱ्यांना रस्त्यावरून हटवण्याच्या बाजूने) : कोर्टाला स्थगिती द्यायची असेल तर कायद्यातील ती फक्त वादग्रस्त भागांनाच द्यावी. सरन्यायाधीश : संपूर्ण कायद्यांनाच स्थगिती देऊ. तरीही शेतकरी आंदोलन सुरू ठेवू शकतात. तेथे हिंसाचार होऊ शकतो. एम. एल. शर्मा (वकील, शेतकऱ्यांच्या बाजूने): शेतकऱ्यांनी आतापर्यंत कुठलाही हिंसाचार केला नाही. पोलिस शेतकऱ्यांवर अश्रुधूर, पाण्याचे फवारे सोडत आहेत. सरन्यायाधीश : शांतता भंग झाल्यानंतर काहीही चुकीचे घडल्यास आपण सर्व जण जबाबदार असू. हिंसाचाराचा कलंक आमच्यावर लागावा, अशी आमची इच्छा नाही. साळवे : कायद्यांना स्थगिती दिल्यानंतर आंदोलन स्थगित होईल, असे किमान आश्वासन शेतकऱ्यांकडून मिळावे. सरन्यायाधीश : आमचीही तीच इच्छा आहे. पण हे आदेशाने होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये, असे आम्ही मुळीच म्हणणार नाही. पण तेथे (रस्त्यावर) करू नये, असे आम्ही म्हणू शकतो. वेणुगोपाल : फक्त २-३ राज्यांतील लोक विरोध करत आहेत. इतर राज्यांत कुठलाही विरोध नाही. आंदोलनाच्या नावावर काही चुकीच्या घटनाही घडल्या आहेत. सरन्यायाधीश : कायदा तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यास आम्ही तुम्हाला रोखत नाही. दुष्यंत दवे (वकील, शेतकऱ्यांच्या बाजूने): शेतकऱ्यांनी शांतता भंग केली नाही, करणारही नाही.

सुप्रीम कोर्टात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आतापर्यंतची ही सर्वात सविस्तर सुनावणी होती. सरकारतर्फे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित राहिले. लाइव्ह कामकाजाचा सारांश…

कोर्टाने निवृत्त सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची केली सूचना

  • शेतकऱ्यांना सांगितले, शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये असे आम्ही मुळीच म्हणणार नाही. पण त्यांनी रस्त्यावर आंदोलन करू नये, असे म्हणू शकतो. तथापि, आम्ही त्यांना हटवण्याचा आदेश देणार नाही.
  • कोर्टाने सरकारला विचारले, सरकारने कायदे बनवण्याआधी कुणाशी चर्चा केली होती? शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे, असे अनेक सुनावण्यांपासून तुम्ही सांगत आहात. पण काही निष्पन्न झाले नाही.

दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

परदेशी पक्ष्यांनी आणला परभणीमध्ये ‘बर्ड फ्लू’, रहाटी बंधाऱ्यावरील स्थलांतरित पक्ष्यांमुळे शिरकाव

Next Post

मकरसंक्राती दिवशी फलटणच्या श्रीराम मंदिर परिसरात कडक संचारबंदी; रामवसा घेण्यासाठी महिलांनी गर्दी करू नये : प्रांताधिकारी शिवाजी जगताप

Next Post
मकरसंक्राती दिवशी फलटणच्या श्रीराम मंदिर परिसरात कडक संचारबंदी; रामवसा घेण्यासाठी महिलांनी गर्दी करू नये : प्रांताधिकारी शिवाजी जगताप

मकरसंक्राती दिवशी फलटणच्या श्रीराम मंदिर परिसरात कडक संचारबंदी; रामवसा घेण्यासाठी महिलांनी गर्दी करू नये : प्रांताधिकारी शिवाजी जगताप

ताज्या बातम्या

G-7 परिषदेसाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मोदींना आमंत्रित केले

G-7 परिषदेसाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मोदींना आमंत्रित केले

January 17, 2021
आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

January 17, 2021
स्वयंपाकाचे बजेट बिघडवणाऱ्या खाद्यतेलांच्या किमतीत घट होणार

स्वयंपाकाचे बजेट बिघडवणाऱ्या खाद्यतेलांच्या किमतीत घट होणार

January 17, 2021
भारतात या वर्षात वेगानेवाढेल सोन्याची मागणी, कोरोना लसीकरणात स्थिती बदलेल

भारतात या वर्षात वेगानेवाढेल सोन्याची मागणी, कोरोना लसीकरणात स्थिती बदलेल

January 17, 2021
काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही : यशोमती ठाकूर

काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही : यशोमती ठाकूर

January 17, 2021
गाडीला धडक दिली म्हणून दिग्दर्शक महेश मांजेकरांची व्यक्तीला मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल

गाडीला धडक दिली म्हणून दिग्दर्शक महेश मांजेकरांची व्यक्तीला मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल

January 17, 2021
बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी

बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी

January 17, 2021
स्टॅच्यू ऑफ यूनिटीपर्यंत पोहोचणे सोपे:मोदींनी 8 नवीन ट्रेन सुरू केल्या

स्टॅच्यू ऑफ यूनिटीपर्यंत पोहोचणे सोपे:मोदींनी 8 नवीन ट्रेन सुरू केल्या

January 17, 2021
”शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना’, औरंगाबादच्या जनतेला विकास महत्वाचा”- बाळासाहेब थोरात

”शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना’, औरंगाबादच्या जनतेला विकास महत्वाचा”- बाळासाहेब थोरात

January 17, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

संशयितांचे 72 अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु

January 17, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.