स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हॅक्सीनेशन लॉन्चिंगमध्ये मोदींचे डोळे पाणावले

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 16, 2021
in इतर, देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१६: देशात कोरोना व्हॅक्सीनेशनची सुरुवात करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. कोरोना काळात कठीण काळ आठवताना त्यांचे डोळे पाणावले आणि कंठ दाटून आला. ते म्हणाले की, जे आपल्याला सोडून गेले, त्यांना त्यांच्या हक्काचा निरोपही मिळू शकला नाही. मन उदास होतो, मात्र निराशेच्या त्या वातावरणा कुणीतरी आशेचा संचार करत होते. आपल्याला वाचवण्यासाठी प्राण संकटात टाकत होते.

ते म्हणाले की, आपले डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, आशा वर्कर्स, स्वच्छता कर्मचारी यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले. आपल्या कुटुंबापासून दूर राहिले. अनेक दिवस घरी केले नाहीत. शेकडो साथी असे आहेत जे कधीच घरी परतू शकले नाहीत.

ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला, पहिला टीका त्यांच्यासाठी
त्यांनी एक-एक जीवन वाचवण्यासाठी आपले जीवन धोक्यात टाकले. यासाठी कोरोनाची पहिली लस आरोग्य सेवासंबंधीत लोकांना देऊन समाज आपले ऋण फेडत आहे. ही कृतज्ञ राष्ट्राची त्यांच्यासाठी आदरांजली आहे.

जी आपली दुर्बलता मानली जात होती ती शक्ती बनली
मोदी म्हणाले की मानवी इतिहासामध्ये बरीच संकटे आली, युद्धे झाली पण कोरोना एक साथीचा रोग होता, जो विज्ञान किंवा समाजाने अनुभवला नव्हता. ज्या बातम्या येत होत्या त्या संपूर्ण जगत तसेच प्रत्येक भारतीयला विचलित करत होत्या. अशा परिस्थितीत जगातील मोठे तज्ज्ञ भारताबद्दल अनेक शंका व्यक्त करीत होते. भारतातील मोठ्या लोकसंख्येला कमकुवतपणाचे वर्णन केले जात होते, परंतु आम्ही त्यास आपले सामर्थ्य बनवले.

वेळेपूर्वी आपण अलर्ट झालो – मोदी
मोदी म्हणाले की, 30 जानेवारीला भारतामध्ये कोरोनाचे पहिले प्रकरण सापडले. मात्र याच्या दोन आठवड्यांपूर्वीच भारताने हाय लेव्हल कमिटी बनवली होती. 17 जानेवारी 2020 ला आपण पहिली एडवायजरी जारी केली होती. भारत त्या पहिल्या देशांमध्ये होता ज्यांनी आपल्या एअरपोर्टवर आपल्या प्रवाशांची स्क्रीनिंग सुरू केली होती. कोरोनाच्या विरोधातील लढाईत भारताने ज्या सामूहिक शक्तीचे प्रमाण सांगितले आहे त्याला येणाऱ्या पीढ्या स्मरणात ठेवतील.

आपण देशाचा आत्मविश्वास टिकवून ठेवला – PM
मोदी म्हणाले की, आपण टाळ्या वाजवून आणि दिवे लावून देशाचा आत्मविश्वास टिकवून ठेवला. कोरोना रोखण्यासाठी सर्वात प्रभावी पध्दत हिच होती की, जो व्यक्ती जिथे आहे त्याने तिथेच राहावे. पण देशातील एवढ्या मोठ्या लोकसंख्येला बंद ठेवणे सोपे नव्हते. याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल ही आपली चिंता होती. मात्र आपण व्यक्तीच्या आयुष्याला प्राथमिकता दिली.


ADVERTISEMENT
Previous Post

हार्दिक आणि कृणाल पांड्याला पितृशोक, हिमांशु पांड्या यांचे हार्ट अटॅकमुळे निधन

Next Post

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सर्वात पहिले घेतली लस, ठाण्यात एका वार्ड बॉयला दिला पहिला डोज

Next Post

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सर्वात पहिले घेतली लस, ठाण्यात एका वार्ड बॉयला दिला पहिला डोज

ताज्या बातम्या

आता 24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

March 3, 2021

चाैथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा कसून सराव, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर नजर

March 3, 2021

‘कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली

March 3, 2021

सोने स्वस्त : मागणी घटल्याने सात महिन्यांत सोने 10,887 रुपये स्वस्त; 56 हजारांचा टप्पा गाठून 45 हजारांपर्यंत घट

March 3, 2021

कर्नाटकात जॉब फॉर सेक्स स्कँडल : भाजपच्या मंत्र्यांनी CD समोर आल्यानंतर दिला राजीनामा, नोकरी देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषणाचा आरोप

March 3, 2021

पुण्यात भीषण आग : बिबेवाडी परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग, संपूर्ण परिसरात धूर

March 3, 2021

हिंगोली : शासकीय रुग्णालयातील वार्डमधील छताचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही

March 3, 2021

लग्न समांरभासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले सुधारीत आदेश जारी

March 3, 2021

भारतीय निर्देशांक काही टक्क्यांनी वधारला

March 3, 2021

फलटण तालुक्यातील १८ तर सातारा जिल्ह्यातील १३१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.