• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

राजकीय, सामाजिक गुन्हे मागे घेण्याचा सरकारचा आदेश जारी

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 17, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.१७: राज्यातील ३१ डिसेंबर
२०१९ पर्यंत दाखल झालेले राजकीय व सामाजिक खटले मागे घेण्याचा निर्णय
राज्य मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय गृह विभागाने जारी
केला आहे. त्यामुळे राजकीय व सामाजिक खटले दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना
दिलासा मिळाला आहे.

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत
आले तेव्हा १ नोव्हेंबर २०१४ पूर्वीचे खटले मागे घेण्याचा निर्णय २०१६
मध्ये घेण्यात आला होता. सार्वजनिक हिताच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे
लक्ष वेधण्यासाठी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलन
पुकारण्यात येते. यामध्ये प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्यावरून गुन्हे
दाखल होतात. पुढे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटले भरण्यात येतात.
हे खटले वर्षानुवर्षे चालतात. अशा या आंदोलनांतील खटले मागे घेण्यासाठी
लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून राज्य सरकाकडे मोठ्या
प्रमाणावर विनंती अर्ज करण्यात आले होते.


Tags: राज्य
Previous Post

मागील 24 तासांपासून उर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक

Next Post

स्पेक्ट्रमच्या लिलावाला केंद्र सरकारची मंजुरी

Next Post

स्पेक्ट्रमच्या लिलावाला केंद्र सरकारची मंजुरी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार

मे 29, 2023

राजधानी मोहिमेच्या स्वागताला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार

मे 29, 2023

फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार, कंत्राटदारांसाठी कोळकी येथील रेस्ट हाऊसमध्ये बैठकीचे आयोजन

मे 29, 2023

छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल रमेश बैस

मे 29, 2023

पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

मे 29, 2023

कामगारांची पारदर्शकतेने नोंदणी करून शासकीय योजनांचा गतीने लाभ द्यावा – मंत्री डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची दिलखुलास कार्यक्रमात ३० मे रोजी मुलाखत

मे 29, 2023

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा

मे 29, 2023

मनरेगाचा आधार; मजुरांना नियमित रोजगार

मे 29, 2023

संस्मरणीय ठरेल अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!