स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पावसाने पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
पावसाने पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, सातारा, दि. ०९ : जून-जुलैमघ्ये तुरळक स्वरूपात पडलेल्या पावसाचा अपवाद वगळता विश्रांती घेतलेला पावसाने गेल्या दोन/तीन दिवसात जोर पकडला आहे. मुसळधारेसह बरसणारा पाऊस खरीप पिकांना उपयुक्त ठरला आहे. मात्र पावसाबरोबर जोरदार वार्‍यामुळे उंच वाढलेल्या ऊस, मका, ज्वारी अशी पिके मात्र पावसाने भुईसपाट होत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना नुकसानीचा फटकाही बसण्याची शक्यता वाढत आहे.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

चालू वर्षी उन्हाळ्यात वळिवाने आणि जून महिन्याच्या पहिल्यांदाच आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाल्याने जमिनीच्या मशागती उरकून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांनी जूनच्या दुसर्‍या आठवड्यात धुमधडाक्यात खरीप पेरण्या सुरू केल्या. शेतकर्‍यांनी ताबडतोब पेरण्या सुरू करू नयेत, असा सल्ला कृषी खात्याच्या वतीने दिला जात होता. मात्र तिकडे दुर्लक्ष करून शेतकर्‍यांचा धडाक्यात पेरण्या उरकून घेण्याकडे कल होता व पेरण्या उरकल्याही.

जूनमध्ये पेरण्या उरकल्या नंतर आठ / पंधरा दिवसात उगवणही चांगली झाली तर पावसानेही सलग वीस/पंचवीस दिवस उघडीप दिल्याने भांगलण, कोळपणी व अन्य आंतरमशागती आरामात करून घेता आल्या. त्याचा तणनाश होण्यास चांगला लाभ झाला तर 8/9 जुलै नंतर पावसाच्या हालक्या सरी येत राहिल्याने पीक वाढीला त्या उपयुक्त ठरल्याने आजपर्यंत खरीप पिके दमदार आहेत.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले तर दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा मुसळधार सुरुवात केली आहे. त्याचा लाभ खरिपाला होईल हे नक्की. मात्र पावसाबरोबरच वेगाने वाहणारे वादळी वारे हा चिंताजनक विषय बनत चालला आहे. कारण पीक परिस्थिती चांगली असल्याने पिकांची वाढ चांगल्या प्रकारे झाली आहे. ज्वारी, भात, ऊस व अन्य पिकांची उंची वाढली आहे. अशी पिके मोठ्या सोसाट्याच्या वार्‍याने भुईसपाट होत आहेत. त्याचा अनिष्ट परिणाम होऊन नुकसान होण्याची शक्यता वाढत आहे.

पावसाचे आगमन सध्या पिकासाठी पोषक आहे. भातासारख्या पिकाला अधिक लाभदायक आहे. मात्र पावसासोबत जोरदार वार्‍यामुळे अनेक ठिकाणी पिके जमीनदोस्त होऊन शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाची उघडझाप व उन्हाच्या झळा असल्या तरच अन्य पिकांना दाणे भरण्यासाठी लाभ अन्यथा नुकसानच होईल.

       उत्तमराव माने, शेतकरी, मान्याचीवाडी


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

11 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित

Next Post

धार्मिक कार्यक्रमातून सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरते : ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर

Next Post
धार्मिक कार्यक्रमातून सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरते : ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर

धार्मिक कार्यक्रमातून सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरते : ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी

साताऱ्यात शनिवारपासून खरेदी व खाद्य जत्रेचे आयोजन

January 21, 2021
‘फ्युचर ऑफ होम्स’ ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च

‘फ्युचर ऑफ होम्स’ ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च

January 21, 2021
कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग

कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग

January 21, 2021
बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा  आ. शिवेंद्रसिंहराजे

बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा आ. शिवेंद्रसिंहराजे

January 21, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्य

January 21, 2021
कोरोना काळातही शासनाने  लोकाभिमुख काम केलं ; सामान्य जनतेच्या अपेक्ष्यपूर्तीचे एक वर्षे : ना. बाळासाहेब पाटील

कोरोना काळातही शासनाने लोकाभिमुख काम केलं ; सामान्य जनतेच्या अपेक्ष्यपूर्तीचे एक वर्षे : ना. बाळासाहेब पाटील

January 21, 2021
अभिनेत्री आर्या वोराने केली दुबईची सफर, फिरली खाजगी विमान आणि बोटीतून, एकदा व्हिडीओ बघाच !

अभिनेत्री आर्या वोराने केली दुबईची सफर, फिरली खाजगी विमान आणि बोटीतून, एकदा व्हिडीओ बघाच !

January 21, 2021
हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत

हिंगणी व बिदाल मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू रिपोर्टही  निगेटिव्ह

January 21, 2021
एमपीएससी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर

SEBC प्रकरणी सरकारला अंधारात ठेवून MPSC सर्वोच्च न्यायालयात

January 21, 2021
अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्रपती बनले बायडेन, कमला पहिल्या महिल्या उपराष्ट्रपती

अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्रपती बनले बायडेन, कमला पहिल्या महिल्या उपराष्ट्रपती

January 21, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.