स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतामध्ये यंदा रणजी करंडक स्पर्धा आयोजनाला ब्रेक; 750 युवा खेळाडूंना फटका; प्रत्येकी 15 लाखांचे नुकसान

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 31, 2021
in खेळ विश्व
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि.३१: बीसीसीआय यंदाच्या सत्रात प्रथम श्रेणीतील रणजी करंडक स्पर्धेचे आयोजन करणार नाही. कोरोनामुळे सत्राला उशीर झाला आहे आणि जैवसुरक्षित वातावरणात संघटना स्पर्धा आयोजित करण्याच्या बाजूने नाही. त्यांच्या प्रतिसादाच्या आधारे मंडळाने हा निर्णय घेतला. याबाबतीत मंडळाचे सचिव जय शहांकडून सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे माहिती कळवली आहे. टी-२० मुश्ताक अली ट्रॉफीला १० जानेवारीपासून सुरुवात झाली. आता वनडे स्पर्धा, महिला वरिष्ठ गट एकदिवसीय स्पर्धा व १९ वर्षांखालील विनू मंकड स्पर्धेचे बीसीसीआय आयोजन करेल. भारत वगळता ऑस्ट्रेलिया, पाक श्रीलंका, न्यूझीलंड, इंग्लंड, द. आफ्रिका व वेस्ट इंडीजमध्ये प्रथम श्रेणी स्पर्धा सुरू झाल्या आहेत. कोरोनादरम्यान ८ जुलै २०२० पासून इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, श्रीलंका व बांगलादेशसह ७ देशांत सामने आयाेजित झाले.

१९३४ पासून स्पर्धेचे आयोजन, महायुद्धातही सामने झाले

रणजी ट्रॉफीची सुरुवात १९३४ मध्ये झाली. तेव्हापासून यंदा प्रथमच स्पर्धेचे आयोजन होणार नाही. म्हणजे ८७ वर्षांत प्रथमच स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. १९३९ ते १९४५ दरम्यान झालेल्या दुसऱ्या महायुद्धादरम्यान ही स्पर्धा झाली. रणजीची आतापर्यंत ८६ सत्रे झाली. मुंबई सर्वात यशस्वी संघ ठरला. टीमने सर्वाधिक ४१ वेळा किताब जिंकला.

राज्य संघटनेच्या खात्यावर जमा हाेणार नुकसान भरपाईचे पैसे

प्रथम श्रेणी स्पर्धा न झाल्याने ३८ संघांतील खेळाडूंना जवळपास १५ लाखांचे नुकसान होईल. प्रत्येक संघात २० खेळाडू असतात. म्हणजे जवळपास ७५० खेळाडूंवर त्याचा परिणाम होईल. त्यांचे ११ कोटींपेक्षा अधिक नुकसान होईल. मंडळाच्या २४ डिसेंबरला बैठकीत खेळाडूंच्या मदतीसाठी राज्य संघटनेला भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य संघटना खेळाडूंची यादी बनवते. त्याच आधारे मदत दिली जाईल.


ADVERTISEMENT
Previous Post

काश्मीरमध्ये बॉलीवूडचे दमदार पुनरागमन, खोऱ्यात 15 हून अधिक चित्रपटांचे प्रथमच चित्रीकरण

Next Post

प्रशांत नाळे यांचे निधन

Next Post

प्रशांत नाळे यांचे निधन

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी : श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर

March 6, 2021

जिल्ह्यातील चार टोळ्यातील 18 जण तडीपार जिल्हा पोलीस प्रमुखांची मोठी कारवाई : नागरिकांतून समाधान

March 6, 2021
औंध येथील उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांच्याशी चर्चा करताना तालुका कूषी अधिकारी राहुल जितकर व अन्य

औंध येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी ही सुरू; तालुका कूषी अधिकार्यांची उपोषण स्थळी भेट

March 6, 2021

महिलेचा विनयभंग

March 6, 2021

धारदार शस्त्राने वार करून सव्वा लाखाचा ऐवज लुटला 

March 6, 2021

आईसाहेब महाराज पालखी सोहळ्याचे भाडळी बु.।। येथे स्वागत

March 6, 2021

महिला दिनानिमित्त बोरावके हिरो मध्ये सर्व स्कूटरवर भरघोस सूट

March 6, 2021

भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे; कॉलिटी कंट्रोल मार्फत तपासणी करूनच रस्त्याची कामे सुरू करावीत : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 6, 2021

बांध फोडल्याचा जाब विचारलाच्या मारहाणीत सहा जण जखमी

March 6, 2021

ताथवडा घाटात दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळी फलटण ग्रामीण पोलिसांकडून जेलबंद

March 6, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.