स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आगामी विधानसभेत रासपचे 15 आमदार निवडून आणणार : महादेव जानकर

भविष्यकाळात रासप राज्यात किंगमेकर ठरणार असल्याचा विश्‍वास

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 4, 2021
in सातारा जिल्हा
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा दि.४: राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत असून आगामी काळात राज्याच्या विधानसभेत रासपचे 15 आमदार निवडून आणण्याचे नियोजन केले आहे. रासपा हाच राज्यातील किंग मेकर पक्ष ठरेल, असा विश्‍वास राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.

सातारा येथील नगरपालिका मंगल कार्यालयमध्ये रासपचा मेळावा पार पडला. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार जानकर बोलत होते. आमदार जानकर म्हणाले, ’सातारा जिल्ह्यामध्ये फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघावर रासपने लक्ष केंद्रित केलेले आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये रासपची ताकद मोठी आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये रासपचे आमदार निवडून येतील. राज्यामध्ये खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष जसा किंगमेकर आहे, तसा भविष्यामध्ये रासप पक्ष निश्‍चितपणे भूमिका बजावेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रातील मोदी सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांचे देखील आमदार जानकर यांनी समर्थन केले आहे. केंद्रीय कृषी मंत्री पदावर असलेले तोमर हे शेतकर्‍यांचे पुत्र आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाची त्यांना चांगली जाण आहे. काँग्रेसचे कृषी कायदे चुकीचे असल्यानेच देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने कृषी विधेयके मंजूर केली आहेत. त्या विधेयकामुळे निश्‍चितपणाने शेतकर्‍यांचा लाभ होणार आहे, असे ते म्हणाले.

महायुती सरकारच्या काळामध्ये पशुसंवर्धन मंत्री असताना मी गायीच्या व म्हशीच्या दुधाला दर वाढवून दिला. आता भाजप व मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर नाही जे सरकार महाविकास आघाडीचे सत्तेवर आहे, त्यांची नियत चांगली नाही. आम्ही सत्तेवर असतो तर गाईच्या दुधाला 65 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 85 रुपये दर दिला असता, असा दावा देखील जानकर यांनी यावेळी केला.


ADVERTISEMENT
Previous Post

येत्या 15 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व महाविद्यालय सुरू होणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Next Post

कोरोनासाठीच्या साहित्य खरेदीवरून गदारोळ, सातारा पालिकेची वर्षभरानंतर ऑनलाईन सभा : 41 विषयांना मंजूरी

Next Post

कोरोनासाठीच्या साहित्य खरेदीवरून गदारोळ, सातारा पालिकेची वर्षभरानंतर ऑनलाईन सभा : 41 विषयांना मंजूरी

ताज्या बातम्या

फलटण तालुक्यातील १८ तर सातारा जिल्ह्यातील १३१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

March 3, 2021

थरार! पुणे-सोलापूर महामार्गावर पेट्रोल- डिझेलची वाहतूक करणाऱ्या टॅंकरने घेतला अचानक पेट

March 3, 2021

जम्बो’बाबतचा निर्णय दोन-तीन दिवसांत घेऊ

March 3, 2021

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आलीय; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा

March 3, 2021

पत्नी ही काही मालमत्ता किंवा वस्तू नाही, तिच्यावर बळजबरी करता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

March 3, 2021

BMCवर कंगना राणौतने केले आरोप, म्हणाली की – ‘आर्किटेक्टना मिळतेय ही धमकी’

March 3, 2021

धक्कादायक! पोलिसांनी वसतीगृहात घुसून तरूणींना कपेड काढून नाचवलं

March 3, 2021

राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या कारला अपघात, टायर फुटल्याने महामार्गावर दोन कारची धडक

March 3, 2021

‘अमोल भावा तू नवीन आहेस, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’- चित्रा वाघ

March 3, 2021

वहिवाटीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, शाहूनगरमधील अमराई रेसीडेन्सी येथील घटना

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.