स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदा सोहळ्याऐवजी संतांच्या पादुका वाहनांतून पंढरीला; चार संस्थांचा निर्णय

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
ADVERTISEMENT

स्थैर्य पुणे दि.22 : पालखी सोहळा आणि आषाढीच्या वारीबाबत आळंदी आणि देहूसह विविध संस्थानांकडून शासनाकडे वेगवेगळ्या मागण्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, त्यावर 30 मे रोजी निर्णय होणार आहे. मात्र, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा नेहमीचा पालखी सोहळा टाळून केवळ वारीची परंपरा कायम ठेवत संतांच्या पादुका वाहनातून पंढरीला घेऊन जाण्याचा निर्णय राज्यातील प्रमुखांपैकी चार संस्थानांनी घेतला आहे. पायी वारीसाठी पाच वारकर्‍यांना परवानगीची मागणीही त्यांनी केली आहे. त्यात संत एकनाथ महाराज, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई या संस्थानांचा समावेश आहे.

करोनाचा संसर्ग वाढत असताना त्यात शासनाला अडचणीत आणायचे नाही. संकटाचा काळ लक्षात घेता यंदा नेहमीप्रमाणे पालखी सोहळा होणार नाही. मात्र, वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी संतांच्या पादुका मानकरी मंडळी वाहनातून पंढरीला घेऊन जातील. त्याचप्रमाणे पाच वारकरी शासनाचे सर्व नियम पाळून वारी पूर्ण करतील, असा आमचा प्रस्ताव आहे. त्यास शासनाने मान्यता द्यावी. अशी मागणी पैठण येथील संत एकनाथ महाराज पालखीसोहळा प्रमुख रघुनाथबुवा गोसावी यांनी केली आहे.

करोना विषाणूचे संकटामुळे यंदा आषाढीची वारी आणि राज्यभरातील विविध पालखी सोहळ्यांबाबत सध्या चर्चा आणि बैठका सुरू आहेत. नेहमीप्रमाणे यंदा पालखी सोहळा नको, तर केवळ वारीची परंपरा टिकावी म्हणून अत्यल्प वारकर्‍यांच्या सहभागात कोणत्याही गावात मुक्काम न करता संतांच्या पादुका पंढरपुरात जाव्यात, अशी भावना संप्रदायातील बहुतांश मंडळींकडून मांडण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराममहाराज देवस्थानमध्येही याबाबत चर्चा झाली असून, त्यांनीही शासनाकडे प्रस्ताव दिले आहेत. काही ठरावीक मंडळी पालखी सोहळ्याची भूमिका मांडत आहेत. तर, काहींनी अत्यल्पवारकर्‍यांच्या संगतीने संतांच्या पादुकांच्या वारीची भूमिका मांडली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सर्व संस्थानांच्या प्रमुखांशी चर्चा करून 30 मेनंतर निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. वारी किंवा दिंडी काढताना शासनाची परवानगी आवश्यक असल्याचेही त्याचवेळी स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाचा निर्णय येण्यापूर्वी चार संस्थानांनी नेहमीचा पालखी सोहळा न काढता केवळ मानकर्‍यांमार्फत संतांच्या पादुका वाहनांतून पंढरीला घेऊन जातील, असा पर्याय दिला आहे.


Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

वस्त्रोद्योग समितीकडे संपूर्णत : स्वदेशी आणि मेक इन इंडिया पीपीई चाचणी उपकरणे

Next Post

58 वर्षीय कोविड बाधितासह 3 अनुमानितांचा मृत्यु

Next Post

58 वर्षीय कोविड बाधितासह 3 अनुमानितांचा मृत्यु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.