स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लडाखमध्ये ज्या पॉइंट्सवरून आपण मागे हटलो तेथे 3 तासांत जाता येईल, चिनी लष्कराला 12 तास लागतील; माजी लष्करप्रमुखांचे विश्लेषण

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 20, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य,दि २०: भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) पर दोन्ही देशांच्या सैनिकांनी माघारी जाण्याचा निर्णय झाला. याच मुद्द्यावर विविध चर्चा सुरू असताना भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.पी. मलिक यांनी आपले एक्सपर्ट मत व्यक्त केले आहे.

मलिक यांनी सांगितल्याप्रमाणे, लडाखमध्ये ऑपरेशन स्नो लेपर्डचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवरून भारत-चीनचे सैनिक माघारी गेल्याचा दुजोरा मिळाला. हाच टप्पा सर्वात महत्वाचा होता. कारण, हे तेच पॉइंट्स आहेत ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले होते. अशी परिस्थिती कधीही युद्धात बदलली असती. म्हणजेच या निमित्ताने युद्धाची परिस्थिती टळली. भारतासाठी ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे की आपण चिनी सैनिकांना आपण ठरवून दिलेल्या अटींवर परत पाठवले आहे.

1962 च्या मानसिकतेतून भारत बाहेर
कैलाश रेंजवरून परत येण्याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण त्या ठिकाणी पुन्हा जाऊ शकत नाही. चीनने काही कुरापत केल्यास भारताचे सैनिक त्या ठिकाणी अवघ्या 3 तासांत पुन्हा पोहोचू शकतील. पण, चीनच्या सैनिकांना त्याच ठिकाणी पुन्हा पोहोचण्यासाठी 12 तास लागतील. चीनला मागे लोटण्यात यशस्वी होऊन आपण पहिल्यांदाच 1962 च्या पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आलो आहोत.

चीनने असे करण्याची ही पहिलीच वेळ
चीनने आपल्या लेखी अटी मान्य करून माघार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनने चिलखती वाहने, तोपखाने आणि टँक हटवल्या आहेत. मग, दोन्ही देशांचे सैनिक उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवरून मागे सरकले. आपले सैनिक कैलाश रेंजवरून मागे आले. आता पुन्हा दोन्ही लष्करांचे प्रतिनिधी बैठका घेतील. यामध्ये देपसांग, गोगरा आणि हॉट स्प्रिंगवरील पॅट्रोलिंग पॉइंट्सवर चर्चा होणार आहे.

गेल्या 10 महिन्यांत आपण चीनला हे दाखवून दिले की तडजोड केल्याशिवाय पर्याय नाही. LAC वर सामान्य परिस्थिती खराब करण्याचा कट कुचकामी ठरला आहे. कैलाश रेंजवरून आपण मागे हटल्याने चीन काही कुरापती करणार अशीही शक्यता वर्तवली जात आहे. तरीही मी खात्रीने म्हणू शकतो की दक्षिण पँगाँगमध्ये आपली परिस्थिती मजबूत आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

पिंपरी-चिंचवडमधील घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या बेड्या, तब्बल 22 आरोपी ताब्यात

Next Post

मोदी सरकारनेही पासपोर्ट सेवेला डिजी लॉकरशी जोडले, आता ओरिजिनल डाक्यूमेंट्स घेऊन जाण्याची गरज नसेल

Next Post

मोदी सरकारनेही पासपोर्ट सेवेला डिजी लॉकरशी जोडले, आता ओरिजिनल डाक्यूमेंट्स घेऊन जाण्याची गरज नसेल

ताज्या बातम्या

बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करा ना. अजित पवार; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना केल्या सूचना

March 1, 2021

‘डॉलिवूड प्ले’द्वारे मनोरंजक चित्रपटांच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा

March 1, 2021

विनामास्क फिरणाऱ्यांविरुध्द मोहीम तीव्र करणार गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना होणार हजार रुपये दंड

March 1, 2021

नेक्सझू मोबिलिटीने इलेक्ट्रिक सायकल रॉम्पस+ लॉन्च केली

March 1, 2021

शेंद्रे येथे मंगळवारी मधुमक्षिका पालन शिबीर

March 1, 2021

सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी

March 1, 2021

गलवान हिंसेनंतर चीनने मुंबईच्या पॉवर सप्लाय सिस्टीमवर केला होता सायबर हल्ला

March 1, 2021

सुहास लिपारे यांचे निधन

March 1, 2021

कच्चा माल आमचा… पक्का पण आम्हीच करु…!!

March 1, 2021

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी; जयंतीनिमित्त वृद्धाश्रमात धान्य वाटप व वृद्धश्रमास आर्थिक मदत

March 1, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.