स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिनेता सुशांत सिंग यांच्या प्रकरणी इतकी तत्परता, मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत का नाही ? – आमदार विनोद निकोले

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
अभिनेता सुशांत सिंग यांच्या प्रकरणी इतकी तत्परता, मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत का नाही ? – आमदार विनोद निकोले
ADVERTISEMENT


 

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

स्थैर्य, मुंबई दि. २३ : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या प्रकरणी केंद्र सरकार इतकी तत्परता दाखवते, मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत का नाही? असा जोरदार सवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केला आहे.

यावेळी आमदार निकोले म्हणाले की, अभिनेता सुशांत सिंह राजपुत यांची आत्महत्या की हत्या हे गूढ अजून कायम असून पोलीस, मिडीया यावर जोरदार चर्चा करताना दिसत आहेत. पण, मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते, अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते असे कॉम्रेड गोविंद पानसरे, कन्नड विचारवंत आणि लेखक प्रा. एम. एम. कलबुर्गी, हिंदुत्त्ववादी आणि जातीयवादी विचारांच्या संघटनांच्या विरुध्द आवाज उठवून सर्वच धर्मांध शक्तींवर टीका करणाऱ्या निर्भीड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या हे आपण सर्वजण जाणतो व यांच्या हत्येचा तपास हा सीबीआय कडेच गेल्या काही वर्षांपासून आहे. त्यांच्या हत्या होऊन बराच काळ गेला तरी अजून त्यांचे हत्यारे व त्यामागील सूत्रधार सीबीआय ला का सापडत नाहीत? त्यांच्यावर कडक कारवाई अजून का होत नाही? यामागे काय गौडबंगाल आहे? असे रास्त प्रश्न आमदार विनोद निकोले यांनी केंद्र सरकारला केले आहेत. दरम्यान माकपचे केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. अशोक ढवळे म्हणाले की, मुक्त, सक्षम, निष्पक्ष आणि जलद तपास ही काळाची गरज आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 7 वर्षे होऊनही सीबीआयसारख्या तपास यंत्रणेकडून अजूनही तपास पूर्ण न होणे ही वेदनादायी बाब आहे. सुशांत सिंह यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी लोकशाहीचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मग, लोकशाही टिकावी म्हणून ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या खुनाचा तपास पूर्ण होईल आणि दोषीना व त्यातील सूत्रधारांना कठोर शिक्षा दिली जाईल तेव्हाच लोकशाहीचा खरा विजय होईल असे डॉ. अशोक ढवळे म्हणाले.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

दोन दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न बसवल्यास कर्नाटकात घुसण्याचा इशारा

Next Post

फलटण शहरात व तालुक्यात बाप्पा विराजमान

Next Post
फलटण शहरात व तालुक्यात बाप्पा विराजमान

फलटण शहरात व तालुक्यात बाप्पा विराजमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

‘मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू’; भाजप नेते प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

‘मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू’; भाजप नेते प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

January 24, 2021
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

January 24, 2021
नाशिकवरुन निघालेले किसान सभेचं लाल वादळ मुंबईत दाखल, 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा

नाशिकवरुन निघालेले किसान सभेचं लाल वादळ मुंबईत दाखल, 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा

January 24, 2021
बारामती तालुक्यातील विकास कामे गतीने पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बारामती तालुक्यातील विकास कामे गतीने पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

January 24, 2021
पर्यटनाच्या दृष्टीने अकोले तालुक्याचा विकास करणार – खासदार शरद पवार

पर्यटनाच्या दृष्टीने अकोले तालुक्याचा विकास करणार – खासदार शरद पवार

January 24, 2021
राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार – गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार – गृहमंत्री अनिल देशमुख

January 24, 2021
रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधात तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवार- आम्ही घेतलेला निर्णय योग्यच होता

राज्यपाल नियुक्त आमदार यादी रोखणे 50 वर्षांत एकमेव घटना, टोकाची भूमिका संसदीय लोकशाहीला घातक : पवार

January 24, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

66 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

January 24, 2021
​​​​​​​काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली, साक्षी महाराजांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

​​​​​​​काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली, साक्षी महाराजांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

January 24, 2021
भारत आणि चीनमध्ये कोर कमांडर लेव्हलची बैठक सुरू

भारत आणि चीनमध्ये कोर कमांडर लेव्हलची बैठक सुरू

January 24, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.