• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मुंबई-ठाणे जुळी शहरं, पुढल्या अडीच वर्षात दोन्ही शहरं खड्डेमुक्त करायचीत – एकनाथ शिंदे

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 5, 2023
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. ०५ मार्च २०२२ । मुंबई । हा एक आनंदाचा दिवस आहे. विविध कामाचे लोकपर्ण केले, गावदेवी पार्किंग गरज मैदान सुरक्षित ठेवून कोलशेत, कळवा, शिवाजी रुग्णालय, परिवहन बस प्रदूषण मुक्त करण्याचे पहिले पाऊल. बदल झाला आहे ना बदलत ठाणे, 391 रस्ते भूमिपूजन झाले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, खड्यातून प्रवास अनेकांचे बळी गेले, आपले सरकार आले मुंबई खड्डे मुक्त करायची आहे. पुढील अडीच वर्षात मुंबई खड्डेमुक्त होणार, विविध उपक्रम सुरू आहेत. ठाणे वंचित ठेवता येणार नाही. मुंबई ठाणे जुळी शहरं आहेत, त्यामुळे ठाणे खड्डेमुक्त करायचं आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाण्यात विविध प्रकल्पांचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

“तलाव सुशोभीकरण काम घेतले आहे. ठाणे मध्ये इतर शहरांच्या तुलनेत जास्त तलाव आहेत, जोगील तलाव पुनर्जीवित करत आहोत, मासुंदा तलाव साफ करूया दिघे यांनी सांगितलं मोठ्या प्रमाणावर आपण तलाव साफ केला, रोज जरा जास्त भाषण करावे लागत आहे, त्यामुळे तलाव शहर ही ओळख पुसू द्याची नाही, रस्ते चंगले, स्वछता प्रधान्य द्या, सार्वजनिक शौचालय स्वच्छ झाले पाहिजे त्या नुसार काम सुरू आहेत, पहिला झोपडपट्टी भागात चांगले पब्लिक टॉयलेट नियमित स्वछता ठेवा, हायवे ला ठेवा,” असे त्यांनी सांगितले.

“बदलत ठाणे रस्ते पावसल्यावरवी करा, एन्ट्री पॉईंट करा ठाणे शहराची ओळख दिसली पाहिजे, पहिली सत्ता ठाणे ने दिली. गेले अनेक वर्षे भगवा झेंडा कायम ठेवनचह्ये काम वाहतूक कोंडी मधून सुटका द्यायची आहे, शहराच्या बाहेरून वाहतूक नायची आहे सर्व योजना देण्याचे काम करत आहोत. शासनाकडून निधी मिळाला, त्याचा योग्य विनियोग करा लोकांसाठी पैसा वापरला गेला पाहिजे, डॉक्टर चांगले काम करत आहेत, त्यामुळे जे त्यांना सुविधा देत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पैसे देत आहोत आशा परिस्थिती मध्ये रस्ते, प्रकल्प चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे जे कामात कसूर करत असतील त्यांच्यावर कारवाई करा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अधिकाऱ्याने चांगली भावना जपली पाहिजे तर शहर आणि जिल्हा यांचा विकास होईल. फ्री वे चा रस्ता हा ठाणे पर्यंत आणत आहोत, शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बायपास रस्ता करत आहोत, त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते राज्य शासन देईल,” असा विश्वास त्यांनी दिला.

“नवीन ठाणे स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे, राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार मदत करत आहे ठाणेकर मुख्यमंती झाला आहे त्यामुळे विकासा पासून वंचीत ठेवले जाणार नाही, कचरा नको, ठाण्याचा चेहरा बदलला पाहिजे चांगली कामे झाली पाहिजे. आता चित्र बदलत आहे, त्याची सुरवात झाली आहे, सर्व बाबीवर बारकाईने लक्ष द्या आपण नागरिक देखील जबाबदारी आहे आपले शहर स्वच्छ ठेवले पाहिजे. महत्वाचा विषय क्लस्टरचा यासाठी सिडको ला सोबत घेतले आहे, अडचणी दूर केल्या आहेत, रहिवाशी माध्यामातून अडचणी दूर लवकरच त्या कामाला सुरुवात करू शकतो. तातडीने या कामाला सुरुवात करा, चालना देऊया,” असेही ते म्हणाले.


Previous Post

गावात स्वच्छता व कामकाजात पारदर्शकता महत्त्वाची – गुलाबराव पाटील

Next Post

धर्मासाठी बलिदान कसे द्यावे हे दाखवणारे छत्रपती संभाजी महाराज जगातील एकमेव धर्मवीर – संमेलनाध्यक्ष जगन्नाथ शिंदे

Next Post

धर्मासाठी बलिदान कसे द्यावे हे दाखवणारे छत्रपती संभाजी महाराज जगातील एकमेव धर्मवीर - संमेलनाध्यक्ष जगन्नाथ शिंदे

ताज्या बातम्या

वाठार निंबाळकर व वाखरी हद्दीतील महावितरणच्या डी.पी.ची कॅपासिटी वाढवून लोकवस्तीत स्थलांतरित करावा

मार्च 21, 2023

सरकारी भरतीतील खाजगीकरणाचा जी.आर. तात्काळ रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा

मार्च 21, 2023

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयागराजचे पथक २७ ते २९ या कालावधीत साताऱ्यात

मार्च 21, 2023

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत

मार्च 21, 2023

‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता तक्रारी कराव्यात – नितेश राणे

मार्च 21, 2023

पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम

मार्च 21, 2023

गुढीपाडव्यापासून मिळणार ‘आनंदाचा शिधा’

मार्च 21, 2023
वडूज ता.खटाव येथील भूमी अभिलेख कार्यालय फलका नजीक पडलेल्या रिकाम्या बाटल्या

वडूजच्या भूमी अभिलेखा कार्यालयातील रिकाम्या बाटल्याचे मोजमाप करणे कठीण?

मार्च 21, 2023

शुभम नलवडे ठरले आळजापूर गावचे सर्वात कमी वयाचे ‘युवा सरपंच’; गावात जल्लोष

मार्च 21, 2023

रजनीकांत खटके यांच्या बेमुदत साखळी उपोषणास शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युतीचा जाहीर पाठिंबा

मार्च 21, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!