स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रामीण भागातील मजुरांना काम द्या – प्रकाश आंबेडकर

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
ADVERTISEMENT

स्थैर्य, पुणे, दि. 19 : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी  राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाची लागण झालेली नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमी योजना किंवा नरेगा अंतर्गत काम देण्यात यावे, त्यासाठी मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा, काम न दिल्यास पुढे काय करायचे ते मी सांगतो, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मजुरांना केले आहे.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा तितकासा फैलाव झालेला नाही, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी खेड्यापाड्यांमध्ये मजुरांना दुरुस्तीचे काम, रस्त्याचे काम  तसेच खोद काम मिळत होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली नव्हती. मात्र आता हे काम बंद झाल्याने शेतकरी, गरीब मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी गरज असलेल्या सर्व मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा आणि त्या अर्जा मार्फत रोजगार हमी योजना किंवा नरेगा द्वारे काम देण्याची मागणी करावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

देशात नोकरी तसेच व्यवसाय करणाऱ्यांकडून शासन मोठ्या प्रमाणावर टॅक्स वसूल करतात. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागात गरीब मजुर, शेतकऱ्यांना रोजगार हमी योजना किंवा नरेगा अंतर्गत काम मिळावे. त्यामुळे ज्या मजुरांना कामाची गरज आहे, त्यांनी सरपंच, तलाठी किंवा ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. अर्ज दिल्यानंतर तीन दिवसात काम मिळाले नाही तर आपल्याला बेरोजगार भत्ता देण्याची सोय यामध्ये आहे. त्यामुळे सर्व मजुरांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. त्या अर्जाची एक प्रत आपल्याकडे ठेवावी तर दुसरी प्रत बीडीओ आणि तहसिलदाराकडे पाठविण्यात यावी, त्यांनी आपल्याला काम दिले नाही तर पुढे काय करायचे ते मी सांगतो, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले.


Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर पुण्यात रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे जवान दाखल

Next Post

अमेरिकेत करोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी

Next Post

अमेरिकेत करोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

तुमची मुलं फोनवर नेमकं काय पाहतात?, पालकांना ठेवता येणार नजर; YouTube चं नवं फीचर करणार मदत

February 27, 2021

नियम मोडणाऱ्यांना महिला शिकवणार धडा

February 27, 2021

राज ठाकरे विनामास्क पोहचले मनसे स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात

February 27, 2021

रेखा जरे हत्या प्रकरणात 5 आरोपींविरुद्ध आरोपपत्र, फरार बोठेविरोधात स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र

February 27, 2021

कराडच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केली AC असणारी पीपीई किट, उन्हाळ्यात ठेवेल कूल-कूल

February 27, 2021

चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल, बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी किशोर वाघ यांची होणार चौकशी

February 27, 2021

संघटित गुन्हेगारी संपवण्यासाठी ‘मोक्का’ लावणार : पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल

February 27, 2021

संजय राठोड यांच्यासोबत चित्रा वाघ यांचा फोटो मॉर्फ, आक्षेपार्ह फोटोवरुन वाघ यांचे टीकास्त्र

February 27, 2021

भुमिअभिलेखच्या लाचखोर लिपिकाला चार वर्षे सक्तमजुरी

February 27, 2021

सातारा पालिकेचे 307.47 कोटीचे बजट मंजूर

February 27, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.