स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारसोबत शेतकऱ्यांची 2 फेब्रुवारीला बैठक; गाजीपूर आणि सिंघुवर पुन्हा वाढू लागली शेतकऱ्यांची संख्या

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 31, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.३१: कृषी कायद्यांविरोधात आज शेतकरी आंदोलनाचा 67वा दिवस आहे. आज शेतकरी नेते आणि सरकारमध्ये पुढील बैठकीची तारीख पक्की झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपानंतर येत्या 2 फेब्रुवारीला 13 वी बैठक ठरली आहे. काल(दि.30) सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. मोदी म्हणाले होते की, शेतकऱ्यांना 22 जानेवारीला दिलेला प्रस्ताव आजही कायम आहे.

दरम्यान, तिकडे गाजीपूर आणि सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या महापंचायतीमध्ये गाजीपूरला जाण्याची अपील केल्यानंतर उत्तर प्रदेश आणि हरियाणातील शेतकरी तिथे जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तवर पोलिसांनी सिंघू आणि गाजीपूर बॉर्डरवर सुरक्षा वाढवली आहे.

22 जानेवारीला झाली होती अखेरची बैठक

22 जानेवारीला सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये 12 वी बैठक झाली होती. यात सरकारने स्पष्टपणे सांगितले होते की, नवीन कायद्यात कोणतेच बदल होणार नाहीत, तुम्ही(शेतकरी) आपल्या निर्णय सांगावा. यापुर्वी 20 जानेवारीला झालेल्या बैठकीत केंद्राने कायदे दिड वर्षांसाठी पुढे ढकलणे आणि एमएसपीवर चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला होता.

टिकैत म्हणाले- आमच्या लोकांची तात्काळ सुटका करा

शेतकरी नेते आणि भारतीय शेतकरी यूनियनचे प्रमुख नरेश टिकैत म्हणाले की, सरकारने आमच्या लोकांची तात्काळ सुटका करावी आणि चर्चेसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’वर बोलताना टिकैत म्हणाले की, आम्ही सर्व पंतप्रधानांचा आदक करतो आणि त्यांचा कायम सन्मान करू. आमचा सरकार आणि संसदेवर टीका करण्याचा हेतू नाही. पण, स्वतःच्या सन्मानातही कमीपणा येऊ देणार नाहीत. 26 जानेवारीला झालेली घटना एक षडयंत्र होती. लवकरच आम्ही याचा खुलासा करू. आम्ही तिरंग्याचा कधीही अपमान करू देणार नाही.

शेतकरी नेते म्हणाले – सरकार आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे

दिल्ली आणि सिंघु बॉर्डरवर हिंसेनंतर शेतकरी नेत्यांनी आंदोलकांना शांतीपूर्ण आंदोलन करण्याची अपील केली आहे. शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी शनिवारी माध्यमांशी बातचीतमध्ये म्हणाले की, आम्ही युद्धासाठी जात नाही. सिंघू बॉर्डरवर शांतीपूर्ण पद्धतीने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता, पण शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसेत सहभागी होऊ नये.


ADVERTISEMENT
Previous Post

प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Next Post

काश्मीरमध्ये बॉलीवूडचे दमदार पुनरागमन, खोऱ्यात 15 हून अधिक चित्रपटांचे प्रथमच चित्रीकरण

Next Post

काश्मीरमध्ये बॉलीवूडचे दमदार पुनरागमन, खोऱ्यात 15 हून अधिक चित्रपटांचे प्रथमच चित्रीकरण

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या कारला अपघात, टायर फुटल्याने महामार्गावर दोन कारची धडक

March 3, 2021

‘अमोल भावा तू नवीन आहेस, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’- चित्रा वाघ

March 3, 2021

वहिवाटीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, शाहूनगरमधील अमराई रेसीडेन्सी येथील घटना

March 3, 2021

सुरूर येथे एकावर जीवघेणा हल्ला

March 3, 2021

धूम स्टाईलने मंगळसुत्र हिसकावून दोघांचा पोबारा 

March 3, 2021

वसुलीसाठी गेलेल्या नगरपंचायत कर्मचार्‍यांना कोंडून धक्काबुक्की लोणंद येथील धक्कादायक प्रकार

March 3, 2021

फलटणला कापूस खरेदी केंद्र सुरु करावे: आमदार दीपक चव्हाण यांची विधानसभेत मागणी

March 3, 2021

पेट्रोल दरवाढीमुळे फलटण तालुक्यात चक्क पेट्रोल लाईनमधुन पेट्रोल चोरीचा प्रयत्न

March 2, 2021

राष्ट्रीय सुरक्षा दिन

March 2, 2021

व्हायचं होतं डॉन, पण एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांपुढे लोटांगण, अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या

March 2, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.