स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘ऊर्जामंत्री प्यायला पाणी द्या’; गुरांच्या गळ्यात फलक लावून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 13, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, हिंगोली, दि.१३: हिंगोली जिल्हयातील ताकतोडा येथे गुरांच्या गळ्यात ‘ऊर्जामंत्री प्यायला पाणी द्या’ चे फलक लाऊन स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ता. 13 अनोखे आंदोलन केले. यावेळी कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्हयात कृषीपंपाची सुमारे ३०० कोटींच्या वर देयकांची वसुली आहे. वीज कंपनीच्या वतीने मागील काही दिवसांपासून कृषीपंपाच्या देयकाच्या थकबाकी वसुलीसाठी वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहिम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये कृषीपंपाला वीज पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेले ट्रान्सफार्मरच बंद केले जात आहे.त्यामुळे एकाच वेळी तीन ते चार गावातील कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत होत आहे.

दरम्यान, वीज कंपनीच्या या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे वीज कंपनीने चालु देयक भरून वीज पुरवठा सुरळीत करावा अशा सुचना शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वीज कंपनीला दिल्या होत्या. तर भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनीही कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यास विरोध दर्शविला आहे.

त्यानंतरही हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा व परिसरातील कृषीपंपांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफार्मर बंद करून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. त्यामुळे आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह शेतकरी रामकिसन पतंगे, विठ्ठल पतंगे, किशोर पतंगे, रामराव पतंगे, माधव सावके, संजय सावके, चंद्रकांत सावके, झनक सावके, गजानन उजळे, ज्ञानेश्‍वर उजळे, गजानन तायडे यांनी गुरांच्या गळ्यात फलकच बांधले. ‘ऊर्जामंत्री वीज पुरवठा खंडीत केला, आता पिण्यासाठी पाणी द्या’ असे फलक या गुरांच्या गळ्यात अडकवून आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे ताकतोडा येथील शेतात हे आंदोलन करण्यात आले आहे.

वीज कंपनीकडे निवेदन देणार : नामदेव पतंगे, युवक जिल्हाध्यक्ष स्वाभीमानी शेतकरी संघटना

सध्या ग्रामीण भागातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेले ओढे, नाल्यांचे नैसर्गिक स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळेच हे आंंदोलन करण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कंपनीला निवेदन दिले जाणार आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेता अभिनय बेर्डेच्या ‘मन कस्तुरी रे’ सिनेमाचे चित्रीकरण झाले पूर्ण

Next Post

1800 किलो गांज्यासह 2 जणांना मुंबई पोलिसांनी केली अटक, नारळामध्ये लपवून केली जात होती तस्करी

Next Post

1800 किलो गांज्यासह 2 जणांना मुंबई पोलिसांनी केली अटक, नारळामध्ये लपवून केली जात होती तस्करी

ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.