स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘बहुजन समाजातून आलेल्या धनंजयला नाहक त्रास दिला’: अजित पवार

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 22, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि.२२: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील आपली प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाना साधला. ‘बहुजन समाजातून आलेल्या माझ्या सहकाऱ्याला नाहक त्रास झाला, त्याला बदनाम केले, त्याला वाली कोण?’ असा परखड सवाल उपस्थितीत करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका केली.

पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘धनंजय मुंडे यांच्या नावाने तरुण नेतृत्व समोर आले आहे. पंकजा मुंडेंसारख्या कॅबिनेट मंत्र्याचा पराभव त्यांनी केला. आघाडी सरकारमध्ये पवार साहेबांनी मोठी जबाबदारी दिली. ते त्यांचे काम करत होते. पण, याप्रकरणात धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी पक्षाची मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. महिलेने तक्रार मागे घेतली हे मला कळाले. बातमी आल्यानंतर सगळ्या मीडियाने लावून धरली होती. अशा आरोपामुळे त्या लोकांची बदनामी होते. विरोधक या विषयाचा मुद्दा करतात. बहुजन समाजातून आलेल्या धनंजयला नाहक त्रास झाला. पक्षाला सुद्धा याचा त्रास झाला. अशा प्रकरणात घाई होते. या प्रकरणी सर्वांनी विचारा करावा. आज माझे धनंजयसोबत बोलणे झाले नाही. कोणावरही राजकीय सूडबुद्धीने कारवाई करु नये’, असे अजित पवारांनी यावेळी नमूद केले.

पवार पुढे म्हणाले की, ‘सामाजिक आणि राजकीय जिवनात काम कराना अचानक कुणी तरी येते आणि तक्रार करते. त्या तक्रारीमुळे एका झटक्यात नेत्याची प्रतिमा मलिन होते. लोकांच्या बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. भाजपच्या लोकांनी आंदोलनं केली. राजीनाम्याची मागणी केली. ज्यांनी ज्यांनी राजीनाम्याची मागणी केली, त्यांनी पूर्ण माहिती न घेता वक्तव्य केली. आता याला जबाबदार कोण आहे? एखादा व्यक्ती राजकारणात, समाजकारणात काम करु लागला, तर त्याचे नाव लोकांत चांगले होण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. असे आरोप झाल्यावर एका झटक्यात माणूस बदनाम होतो, विरोधक बोट ठेवतात. महिला संघटना आंदोलने करतात, राजीनामा मागितला जातो. ज्यांनी ज्यांनी धनंजयच्या राजीनाम्याची मागणी केली, धनंजयसंबंधात वक्तव्य केली, माहिती न घेता मागणी केली, त्याला जबाबदार कोण?’ असाही सवाल अजित पवारांनी केला.


ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्र्यांकडून सीरमची पाहणी

Next Post

PMC बँक घोटाळा : ED ची वीवा ग्रुपच्या 6 ठिकाणांवर छापेमारी

Next Post

PMC बँक घोटाळा : ED ची वीवा ग्रुपच्या 6 ठिकाणांवर छापेमारी

ताज्या बातम्या

तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा महावितरणने तोडला; थकबाकीची रक्कम लाखात

February 26, 2021

कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश

February 26, 2021

अश्विनने रचला इतिहास : अश्विन ठरला सर्वात जलद 400 विकेट घेणारा भारतातील पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू

February 26, 2021

प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण, नागपुरातील खासगी रूग्णालयात हलवले

February 26, 2021

1 ते 10 मार्च दरम्यान होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन, 8 मार्चला सादर होणार अर्थसंकल्प

February 26, 2021

स्नातकांनी आधुनिक शिक्षणाला प्राचीन भारतीय ज्ञानाची जोड द्यावी – राज्यपाल कोश्यारी

February 26, 2021

दोन्ही देशांमध्ये डीजीएमओ स्तरावरील चर्चा; नियंत्रण रेषा, जुन्या करारावर चर्चेत सहमती

February 25, 2021

बाळासाहेब नेवाळे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

February 25, 2021

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर आढळली स्फोटकांनी भरलेली गाडी

February 25, 2021

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना अटक

February 25, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.