
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

▪️ अकरा कोटी भारतीय नागरिकांना पहिली लस दिली,त्यापैकी फक्त 21,353 लोकं पॉझिटिव्ह आले म्हणजे हे प्रमाण आहे फक्त 0.019 टक्के.यातले फ्रंट लाईन वर्कर वगळले तर ही संख्या अजून खाली येऊ शकते. त्यामुळे लस प्रचंड उपयोगी ठरते आहे हे यावरून सिद्ध होत आहे.
