सातारकरांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे निवेदन (पहा VDO)


स्थैर्य, सातारा, दि. 19 : सातारा जिल्हात आज सात कोरोना मुक्तांना डिस्चार्ज दिला. त्याचबरोबर आता बाहेरून येणाऱ्यांचे गावागावात विलगीकरण करण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यात येणाऱ्या लोकांना गावागावात जे विलगीकरण केलं जात आहे त्यासंदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे ग्राम समितीला आवाहन….


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!