स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशात केवळ अर्णब आणि कंगना देशभक्त आणि आपल्या हक्कासाठी लढणारे शेतकरी देशद्रोही आहेत का? : संजय राउत

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 5, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.५: राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान शुक्रवारी शिवसेना खासदार संजय राउत यांनी अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोटवरुन सरकारवर टीकस्त्र सोडले. राउत म्हणाले की, आपल्या देशात अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोटसारख्या लोकांना देशप्रेमी म्हटले जाते. त्या अर्णब गोस्वामीमुळे महाराष्ट्रातील एका निरपराध व्यक्तीने आत्महत्या केली. अशा लोकांना देशप्रेमी म्हटले जाते आणि आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते.

राऊत पुढे म्हणाले की, ज्याने ऑफिशियल सीक्रेट कोड तोडत बालाकोट स्ट्राइकबद्दल होण्यापुर्वीच सांगितले, तो केंद्र सरकाराच्या शरणमध्ये आहे. त्याला तुम्ही सुरक्षा पुरवता. त्याच्याबद्दल विचारल्यावर तुम्ही शांत बसता.

‘सरकारला प्रश्न करणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जाते’

राउत पुढे म्हणाले की, काल धर्मेंद्र प्रधान बोलत होते आणि आमच्यावर टीका करू लागले. पण, देशात अशी परिस्थिती आहे की खर बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवले जाते. जो सरकारला प्रश्न करेल, त्याला देशद्रोही ठरवले जाते.

‘पत्रकार, लेखकांवर सरकार देशद्रोहाचे खटले दाखल करते’

राउत पुढे म्हणाले, ‘संसदेतील आमचे सहकारी संजय सिंह यांच्यावर देशद्रोहाचा खटला आहे. राजदीप सरदेसाई नावाजलेले पत्रकार आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला आहे. सिंघु बॉर्डरवर रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकार आणि लेखकांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला जातो.’

‘बहुमत अहंकाराने नाही, सर्वसम्मतीने चालते’

राउत पुढे म्हणाले की, ‘देशातील कायद्यातून IPC च्या सर्व कलमा संपवल्यात,असे वाटत आहे. आत फक्त देशद्रोहाची कलम लावली जाते. आम्ही देशाच्या पंतप्रधानांचा आदर करतो आणि पुढेही करत राहू. त्यांना प्रचंड बहुमत मिळाले आहे, पण बहुमत अहंकाराने नाही, तर सर्वसम्मतीने चालते.’

‘200 शेतकरी तुरुंगात कैद, पण दीप सिद्धू मोकळा’

26 जानेवारीला लाल किल्यावर झालेल्या हिंसाचाराबाबत राऊत म्हणाले की, दीप सिद्धू कोण आहे, हे सरकार सांगत नाहीये. त्याला अद्याप पकडले नाही, पण 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना तुरुंगात डांबले आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.


ADVERTISEMENT
Previous Post

आरबीआयने रेपो दर 4% कायम ठेवला, गृह आणि वाहन कर्ज तूर्तास स्वस्त होणार नाहीत

Next Post

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी; केंद्र सरकारही मांडणार बाजू

Next Post

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी; केंद्र सरकारही मांडणार बाजू

ताज्या बातम्या

काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी पदी सचिन सुर्यवंशी बेडके तर फलटण तालुकाध्यक्ष पदी महेंद्र सुर्यवंशी बेडके यांची निवड

February 25, 2021
उपसरपंच, गुणवरे - प्रा. रमेश आढाव

गुणवरे गावच्या उपसरपंच पदी जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांची निवड

February 25, 2021

जाधववाडी (फ) गावच्या सरपंच पदी सौ. गायकवाड तर उपसरपंचपदी सौ. जगदाळे

February 25, 2021

कोळकी गावच्या सरपंच पदी सौ. नाळे तर उपसरपंच पदी कामठे

February 25, 2021

निंभोरे गावच्या सरपंच पदी सौ. निंबाळकर तर उपसरपंचपदी रणवरे

February 25, 2021

फलटणच्या विश्रामगृहाची तातडीने दुरुस्ती करा; भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांची अप्पर जिल्हाधिकार्यांकडे मागणी

February 25, 2021

प्रसिद्ध पंजाबी गायक काळाच्या पडद्याआड : सरदूल सिकंदर यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन

February 24, 2021

1 मार्चपासून देशभरात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; फक्त ‘या’ लोकांना मिळणार मोफत लस

February 24, 2021

‘या’ कंपन्या देणार मागील वर्षीपेक्षा जास्त पगारवाढ; यंदा चीन आणि अमेरिकेपेक्षा जास्त पगारवाढ भारतात

February 24, 2021

‘हिटलरनेही स्टेडियमला स्वत:चे नाव दिले होते’, जितेंद्र आव्हाडांकडून नरेंद्र मोदींची थेट हिटलरशी तुलना

February 24, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.