स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपच्या माजी आमदारासह दोन नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश; मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत ठरवली जाणार नवीन जबाबदारी

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 8, 2021
in महाराष्ट्र
भाजपच्या माजी आमदारासह दोन नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश; मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत ठरवली जाणार नवीन जबाबदारी
ADVERTISEMENT


स्थैर्य, नाशिक, दि.८:  नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे नेते वसंत गीते आणि सुनिल बागुल यांनी शुक्रवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली. तसेच त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असे स्पष्ट केले.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना संजय राउत म्हणाले, ‘वसंत गीते आणि सुनिल बागुल हे माझ्यासोबत आले आहे, त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. आता दोन्ही नेते मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. त्यानंतर त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. नाशिकचा बालेकिल्ला आता आणखी भक्कम केला जाणार असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान, नाशकात हा काही मास्टर प्लॅन नव्हता. प्रवाह बदलत आहे. पुढे काय बदल होणार आहे ते वसंत गीते आणि बागुल सांगतील. पण, आता शोभा मगर, प्रकाश डायमा हे सेनेत प्रवेश करणार आहे. अनेक भाजपचे पदाधिकारी, प्रमुख नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे, त्यांना शिवसेनेसोबत काम करायचे आहे. या दोन्ही नेत्यांपाठोपाठ भाजपचे अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर आहेत असे संजय राउत यांनी सांगितले.

बिहारच्या औरंगाबादच्या नामांतराचे काय? -राउत
औरंगाबादच्या विमानतळ नामकरणावर बोलताना संजय राउत यांनी सांगितले, की औरंगाबाद विमानतळ नाव बदलण्याचा ठराव कॅबिनेटने मंजूर करून केंद्राला पाठवला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे विमानतळ हा प्रस्ताव सरकारने दिला आहे. काँग्रेस मनातून संभाजीनगर नावाला सकारात्मक आहे. सोबतच महाराष्ट्रातील औरंगाबादच्या नामांतराची चर्चा असताना बिहार मधील औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करावे अशी मागणी आहे. यावर भाजपने भूमिका स्पष्ट करावी. किमान समान कार्यक्रमावर लोकभावनेवर निर्णय घ्यायचा नाही, असा टोला देखील राउत यांनी लगावला.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

ब्रिटन-भारत विमानसेवा सुरू

Next Post

वर्षभरापासून लांबणीवर असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSE) परीक्षा मार्चमध्ये

Next Post
वर्षभरापासून लांबणीवर असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSE) परीक्षा मार्चमध्ये

वर्षभरापासून लांबणीवर असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSE) परीक्षा मार्चमध्ये

ताज्या बातम्या

यूपीएससी पूर्वपरीक्षेची दुसऱ्यांदा संधी नाहीच, केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

यूपीएससी पूर्वपरीक्षेची दुसऱ्यांदा संधी नाहीच, केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

January 23, 2021
शहाजीराजेंच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे विनम्र अभिवादन

शहाजीराजेंच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे विनम्र अभिवादन

January 23, 2021
अजिंक्यतारा कारखाना दर १० दिवसाला ऊसाचे पेमेंट व एफ.आर.पी वेळेत आदा करत असल्याबद्दल महाराष्ट्र किसान मंच शेतकरी संघटनेतर्फे आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार

अजिंक्यतारा कारखाना दर १० दिवसाला ऊसाचे पेमेंट व एफ.आर.पी वेळेत आदा करत असल्याबद्दल महाराष्ट्र किसान मंच शेतकरी संघटनेतर्फे आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार

January 23, 2021
जिल्हा वार्षिक योजनेचा 349.87 कोटी रुपयांचा आराखडा  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

जिल्हा वार्षिक योजनेचा 349.87 कोटी रुपयांचा आराखडा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

January 23, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन

January 23, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

68 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू

January 23, 2021
आज राज्यातील महत्त्वाचे नेते एकाच मंचावर, शरद पवार, उद्धव-राज ठाकरेंसह देवेंद्र फडणवीस एकाच कार्यक्रमात लावणार हजेरी

आज राज्यातील महत्त्वाचे नेते एकाच मंचावर, शरद पवार, उद्धव-राज ठाकरेंसह देवेंद्र फडणवीस एकाच कार्यक्रमात लावणार हजेरी

January 23, 2021
देवेंद्र फडणवीसांनी स्वाभिमानावरुन शिवसेनेला डिवचले

देवेंद्र फडणवीसांनी स्वाभिमानावरुन शिवसेनेला डिवचले

January 23, 2021
चार हजार शिक्षकांची बोगस भरती; शिक्षक नेता शिरसाठ मुख्य सूत्रधार

चार हजार शिक्षकांची बोगस भरती; शिक्षक नेता शिरसाठ मुख्य सूत्रधार

January 23, 2021
आता सरपंच पदाची लाॅटरी कोणाला.. सर्वांच्या नजरा सरपंचपद आरक्षण सोडतीकडे

आता सरपंच पदाची लाॅटरी कोणाला.. सर्वांच्या नजरा सरपंचपद आरक्षण सोडतीकडे

January 23, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.