स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहा दिवसात दहा हजार नोंदीचे निर्गतीकरण करणार : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 9, 2021
in सोलापूर - अहमदनगर
ADVERTISEMENT

स्थैर्य,सोलापूर,दि.9: दहा दिवसांत दहा हजार फेरफार नोंदीचे निर्गतीकरण करण्यात येणार  असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फेरफार नोंदीच्या कामांचा जलदगतीने निपटारा करावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याद्वारे विशेष अभियान राबविण्यात येऊन एक फेब्रुवारी पासून दिवसांत सुमारे सहा हजार फेरफार नोंदी निकालात काढण्यात आल्या. दहा फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत दहा हजार नोंदी निर्गत करण्याचे नियोजन असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

त्यांनी दिलेली माहिती अशी, डिजीटल इंडिया भूमी अभिलेखांच्या आधुनिकीकरण कार्यक्रमातून ई-फेरफार प्रणाली राबवण्यात येते. यातून तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत नोंदी निर्गत करण्यात येतात. 31 जानेवारी 2021 रोजी मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर 12671 नोंदी प्रमाणीकरणाकरिता प्रलंबित होत्या. याबाबत एक फेब्रुवारी रोजी आढावा घेण्यात आला. त्यावेळी दहा फेब्रुवारीपर्यंत दहा हजार नोंदीची निर्गतीकरण करण्यात यावे. अशा सूचना देण्यात आल्या होत्या. यानुसार आठ फेब्रुवारीपर्यंत सुमारे सहा हजार फेरफार नोंदीचे निर्गतीकरण करण्यात आले आहे. निर्गत केलेल्या नोंदीची संबंधित खातेदारांना माहिती दिली जाणार आहे.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत उद्या मोडनिंब येथे निर्गत करण्यात येणाऱ्या नोंदीबाबत प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. तसेच श्री. भरणे यांच्या हस्ते सात बारा उताऱ्याचे वितरण केले जाणार आहे. यावेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी यांचा सत्कार केला जाणार आहे. फेरफार निर्गतीकरण अभियानामुळे लोकाभिमुख कामकाज होणार आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होणार आहेत. नागरिकांनी फेरफार नोंदीसाठी संबंधित तहसीलदार कार्यालयास अर्ज द्यावा, असे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

वित्तवर्ष २०२२ मध्ये गुंतवणूक योग्य ५ टॉप क्षेत्र

Next Post

105 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 339 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Next Post

105 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 339 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

ताज्या बातम्या

शेतकरी महिलांचा स्व. ज्योतिराव गोविंदराव लाड फाउंडेशनच्या वतीने सन्मान

March 8, 2021

सातारा सैनिक स्कूलसाठी ३०० कोटी निधीची तरतूद, आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; अजितदादांसह राज्य सरकारचे मानले आभार

March 8, 2021

बेलापूरचे व्यापारी गौतम हिरणच्या खुन्यांना अटक करण्यासाठी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे बुधवारी राज्यव्यापी आंदोलन

March 8, 2021

महाशिवरात्र

March 8, 2021

सर्वांचीच निराशा करणारा महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

March 8, 2021

ट्रक मालकांमध्ये फास्टॅगबाबत गोंधळ: व्हील्सआय

March 8, 2021

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या मागणीनुसार पोंभुर्ले येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक व ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुद;
संस्थेने दिले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना विशेष धन्यवाद

March 8, 2021

एमजी मोटर इंडियाची महिला दिनानिमित्त मुंबई ते खंडाळ्यादरम्यान ऑल-वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन

March 8, 2021
वृक्षारोपण करताना अ‍ॅड. सौ. मधूबाला भोसले,  सौ.प्रगती ताई कापसे , सौ.सुवर्णाताई  खानविलकर , सौ.दिपालीताई निंबाळकर, सौ .
राजस भोईटे

फलटण नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त फलटण येथील स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षारोपण

March 8, 2021

महिलांनी मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी शेखर सिंह

March 8, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.