स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुप्रीम कोर्टाने सरकारला म्हटले – ‘रॅलीच्या विरोधात अर्ज मागे घ्या, याविषयी पोलिसांना निर्णय घेऊ द्या’

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 20, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि.२०: कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेले शेतकरी 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढतील. याविरोधात केंद्र सरकारकडून दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. यावर बुधवारी सुनावणी झाली.

चीफ जस्टिस एस ए बोबडे यांच्या बेंचने म्हटले, ‘शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली किंवा एखाद्या प्रदर्शनाच्या विरोधात सरकारच्या अर्जावर कोणताही अर्ज जारी करणार नाही. आम्ही यापूर्वीच सांगितले आहे की, याविषयी पोलिसांना निर्णय घेऊ द्यावा’

सरकारने अर्ज मागे घेतला
कोर्टाने सरकारला म्हटले, ‘तुम्ही अर्ज परत घ्यायला हवा. या प्रकरणात तुम्ही अथॉरिटी आहात, तुम्हीच डील करा. कोर्टाने आदेश द्यावा असे हे प्रकरण नाही.’ कोर्टाच्या या कमेंटनंतर सरकारने अर्ज मागे घेतला.

कोर्ट रुम
शेतकरी महापंचायतचे वकील :
शेतकरी मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने जी कमिटी बनवली आहे, त्यातील एक सदस्य बाहेर पडल्यानंतर किसान महापंचायतने पुन्हा कमिटी बनवण्यासाठी अर्ज केला आहे.

चीफ जस्टिस –

  • ती हिच संघटना आहे का, जिने काल कमिटीच्या संविधानाला नाकारले होते.
  • आम्ही कमिटीला अधिकार दिला आहे की, शेतकऱ्यांचे ऐका आणि आम्हाला रिपोर्ट द्या. यामध्ये भेदभावचा काय प्रश्न आहे? कोर्टाला बदनाम करु नका. (कमिटी भेदभावच्या आरोपांवर)
  • कमिटीच्या सदस्यांना निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. जर तुम्हाला कमिटीसमोर जायचे नाही तर जाऊ नका. पण अशा प्रकारे बदनाम करु नका.
  • तुम्ही कमिटीच्या कोणत्याही सदस्यावर केवळ यासाठी आरोप लावत आहेत, कारण त्यांनी कृषी काद्यांवर आपले मत दिले होते. आम्ही कमिटीमध्ये एक्सपर्ट नियुक्त केले आहेत, कारण आम्ही या प्रकरणात एक्सपर्ट नाही.
  • आम्ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर बंदी घातली आहे. तुम्ही प्रदर्शन करू शकता, परंतु शांतता कायम ठेवली पाहिजे.

प्रशांत भूषण (शेतकरी संघटनांचे वकील): शेतकऱ्यांना आउटर रिंग रोडवर प्रजासत्ताक दिन साजरा करायचा आहे. यावेळी शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही.

शेतकरी नेते म्हणाले- मेळावा शांततापूर्ण असेल
बुधवारी सलग दुसर्‍या दिवशी शेतकरी नेते दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या पोलिसांशी भेट घेत आहेत. यापूर्वी मंगळवारी झालेल्या बैठकीत पोलिसांनी शेतकरी नेत्यांना ट्रॅक्टर रॅली काढू नये, असे आवाहन केले. या बैठकीनंतर क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दर्शन पाल म्हणाले – ट्रॅक्टर रॅली काढू, पण आंदोलन शांततेत होईल असे पोलिसांना आश्वासन दिले आहे.

दिल्ली पोलिसांचे तर्क काय?
कोणतीही रॅली किंवा असा विरोध जो प्रजासत्ताक दिन समारंभात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तो देशाला लाजिरवाना करणारा असेल. यामुळे जगभरात देशाची बदनामी होईल. कायदा व्यवस्था खराब होण्याची शक्यता आहे.

विविध रिपोर्ट्सचा हवाला देत म्हटले आहे की, अनेक शेतकरी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी लाल किल्ल्यापर्यंत पोहोचण्याची तयारी करत आहेत.

शेतकरी नेता काय म्हणतात?
26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली दिल्लीच्या आउटर रिंग रोडवर तिरंग्यासोबत काढली जाईल.
स्वातंत्र दिनाच्या समारोहात कोणताही अडथळा आणला जाणार नाही.


ADVERTISEMENT
Previous Post

आरोग्य कर्मचार्‍यांनी व्हॅक्सीनेशन कार्यक्रमात सहभागी व्हावे; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

Next Post

…तर ही दुर्घटना घडलीच नसती; भंडारा रुग्णालयातील आगीचा अहवाल समोर

Next Post

...तर ही दुर्घटना घडलीच नसती; भंडारा रुग्णालयातील आगीचा अहवाल समोर

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी : श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर

March 6, 2021

जिल्ह्यातील चार टोळ्यातील 18 जण तडीपार जिल्हा पोलीस प्रमुखांची मोठी कारवाई : नागरिकांतून समाधान

March 6, 2021
औंध येथील उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांच्याशी चर्चा करताना तालुका कूषी अधिकारी राहुल जितकर व अन्य

औंध येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी ही सुरू; तालुका कूषी अधिकार्यांची उपोषण स्थळी भेट

March 6, 2021

महिलेचा विनयभंग

March 6, 2021

धारदार शस्त्राने वार करून सव्वा लाखाचा ऐवज लुटला 

March 6, 2021

आईसाहेब महाराज पालखी सोहळ्याचे भाडळी बु.।। येथे स्वागत

March 6, 2021

महिला दिनानिमित्त बोरावके हिरो मध्ये सर्व स्कूटरवर भरघोस सूट

March 6, 2021

भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे; कॉलिटी कंट्रोल मार्फत तपासणी करूनच रस्त्याची कामे सुरू करावीत : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 6, 2021

बांध फोडल्याचा जाब विचारलाच्या मारहाणीत सहा जण जखमी

March 6, 2021

ताथवडा घाटात दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळी फलटण ग्रामीण पोलिसांकडून जेलबंद

March 6, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.