स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विज्ञानाने सामान्यांच्या निकडीच्या गरजांवर संशोधन करणे आवश्यक – उपराष्ट्रपती

Team Sthairya by Team Sthairya
December 26, 2020
in देश विदेश, महाराष्ट्र
विज्ञानाने सामान्यांच्या निकडीच्या गरजांवर संशोधन करणे आवश्यक – उपराष्ट्रपती
ADVERTISEMENT


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२६: भारत आता आपल्या देशात निर्माण झालेली स्वदेशी कोविड लस आणण्याच्या तयारीत असल्याबद्दल उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी आनंद व्यक्त केला. ही गोष्ट प्रत्यक्षात आणणाऱ्या मेहनती शास्त्रज्ञांचीही त्यांनी प्रशंसा केली.

भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान सोहळ्याच्या  समारोपाच्या सत्राला हैदराबाद येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना नायडू यांनी भारतातला स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने पीपीई व कोविड निदान चाचणी संच निर्मितीत भारतीय शास्त्रज्ञांनी दाखवलेल्या समर्पित वृत्तीची प्रशंसा केली.

कोरोनो विषाणूची वर्तणूक, औषधोपचार आणि लस याबाबतीत लोकांमध्ये पसरलेली भिती व चिंतेचा उल्लेख करून नायडू यांनी या ‘इन्फोडेमिक’ने आपल्या जीवनातील वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्व अधोरेखित केल्याचे सांगितले.

विज्ञान क्षेत्रातील भारताच्या संपन्न परंपरेचा उल्लेख करून नायडू यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातही भारतीय तत्वज्ञानाची केंद्रीय कल्पना “शेअर अँड केअर”  व वसुधैव कुटुंबकम हीच कायम राहिल्याचे प्रतिपादन केले. प्रख्यात शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी अनेक शोध आणि संशोधने करूनही एकही पेटंट घेतले नसल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

विज्ञान क्षेत्रातील आपल्या संपन्न परंपरेबद्दल बरेच भारतीयच अनभिज्ञ असल्याबद्दल खेद व्यक्त करत त्यांनी आपले वैज्ञानिक यश साजरे करण्याचे आवाहन केले. मुलांना विज्ञानात कारकिर्द घडवण्यास प्रोत्साहन देउन भारताला वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील नेतृत्वपदी नेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

विज्ञानविषयक शिक्षणाचा पुरस्कार आणि लहान वयातच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे याची गरज असल्याचे सांगून पालकांना व शिक्षकांना त्यांनी, “ मुलांना उत्तरे देण्यास भाग पाडू नका त्याऐवजी प्रश्न विचारण्यास त्यांना प्रोत्साहित करा”, असे आवाहन केले.

घोकंपट्टीचा शेवट झाल्याचे सांगत त्यांनी, विद्यार्थ्यांना सांगण्यापेक्षा शोध घेण्यास प्रवृत्त करावे असे सांगितले.

या प्रसंगी नायडू यांनी विज्ञान शिक्षणात समग्र व आंतरशाखीय दृष्टीकोन जोपासण्याचे आवाहन केले.

विज्ञान व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन जोपासण्याच्या उद्देशाने होत असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान सोहोळ्याची प्रशंसा करत त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे होत असलेल्या या सोहळ्याचे उत्तम आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

या वर्षीच्या विज्ञान सोहळ्याची कल्पना ही “स्वनिर्भर भारत आणि विश्वकल्याणासाठी विज्ञान ही होती व हा CSIR व विज्ञान भारतीच्या तसेच अन्य मंत्रालय विभागांच्या सहयोगाने साजरा झाला.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

सोन्याच्या दुकानातून हातचलाखीने दीड लाखाचे गंठण लंपास

Next Post

पंतप्रधानांकडून पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली

Next Post
शांतीनिकेतन मधल्या विश्व भारती विद्यापीठाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला पंतप्रधानांचे संबोधन

पंतप्रधानांकडून पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली

January 18, 2021
पाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद

पाटणात बिबट्याच्या डरकाळीने शेतकरी भयभीत; हल्ल्याच्या भीतीने शिवारात जाणे बंद

January 18, 2021
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ‘किसान’चा पाठिंबा; साताऱ्यात मोदी सरकारचा निषेध

January 18, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

डिझेल चोरीप्रकरणी झारखंडमधील चारजणांना अटक

January 18, 2021
शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

शिवथर येथे दोन गटांत वाटेवरुन मारामारी परस्परविरोधी फिर्यादी; १२ जणांवर गुन्हा

January 18, 2021
मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

मोबाईल शॉपीत दमदाटी करणाऱ्यास अटक

January 18, 2021
भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

January 17, 2021
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

January 17, 2021
पुण्यात ‘युके स्ट्रेन’चा शिरकाव! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन प्रवासी पॉझिटिव्ह

आईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू

January 17, 2021
नामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

नामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

January 17, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.