स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजिंक्यतारा साखर कारखान्याचा वजन काटा अचूक

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 12, 2021
in सातारा जिल्हा
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा, दि १२: अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा २०२०-२०२१ चा ऊस गळीत हंगाम सुरु असून चालू हंगामात शासकीय काटा तपासणी पथकामार्फत कारख्यान्याच्या वजन काट्यांची पडताळणी करण्यात आली. कारखान्यातील १० टनी, ३० टनी, ४० टनी वजन काटे तंतोतंत व अचूक वजन दर्शवत असल्याचा अहवाल या पथकाने दिला असून नेहमीप्रमाणे कारखान्याचे वजन काटे अचूक आहेत, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे. .

सहायक नियंत्रक वैधमापन शास्त्र आर. एन. गायकवाड, इन्स्पेक्टर ऑफ लीगल मेट्रोलॉजी एस. बी. सावंत व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर अचानक भेट दिली. यावेळी शेतकरी प्रतिनिधी अमोल जाधव रा. गोवे, प्रकाश पवार रा. नागठाणे हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यकारी संचालक देसाई, शेती अधिकारी विलास पाटील यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैलगाडी क्र. ३५७२०, ३१६८८, ट्रॅक्टर ट्रॉली क्र. एम.एच. ११ यु. ३२६१, एम.एच. १२ ईक्यू. ४२७३ आदी वाहनांचे फेर वजन करून ते बरोबर असल्याची खात्री करून घेण्यात आली. तसेच वजन काट्यावर २० किलो प्रमाणित वजने ठेवून तपासणी केली. वाहनांमधील ऊसाचे वजन इलेकट्रॉनिक वे- ब्रिज इंडिकेटरला तंतोतंत असल्याचे दिसून आले. संपूर्ण वजन काटे अचूक वजन दाखवत असल्याचे सर्वांसमक्ष आढळून आले. यानंतर तपासणी पथकाने वजन काटे अचूक असल्याचे प्रमाणपत्र कारखान्यास दिले.

कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली कामकाज करत असलेल्या अजिंक्यतारा कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची तपासणी शासनाच्या वैधमापन खात्यामार्फत दरवर्षी नियमितपणे केली जाते. सर्व वजन काटे तंतोतंत वजन दर्शवित असल्याने ऊस वजनाच्या बाबतीत ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, बिगर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावर पूर्ण विश्वास आहे, असे कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे यांनी सांगितले. जिल्ह्यातील कारखान्यांच्या ऊस वजन काट्यांविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असताना अजिंक्यतारा कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

सेन्सेक्स व निफ्टीमधील नेमका फरक काय

Next Post

शिवजयंतीस 100 लोकांचीच मर्यादा; राज्याच्या गृह विभागाची नियमावली जाहीर

Next Post

शिवजयंतीस 100 लोकांचीच मर्यादा; राज्याच्या गृह विभागाची नियमावली जाहीर

ताज्या बातम्या

सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल : 9 महीन्यानंतर NCB ने दाखल केली 12 हजार पानांची चार्जशीट, या प्रकरणात रिया आणि शोविकसह 33 आरोपी

March 5, 2021

शिक्षणमंत्र्यांचा खुलासा : 31 हजार शिक्षकांचे अस्तित्व पणाला, ना वेतन ना दिलासा; संधी देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी

March 5, 2021

अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात सादर केला राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल

March 5, 2021

हर्णे बंदराचा कायापालट होणार – बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

March 5, 2021

ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली सर्व 291 उमेदवारांची यादी; 52 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांसह नवीन चेहऱ्यांना संधी

March 5, 2021

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस

March 5, 2021

नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश

March 5, 2021

फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार – चंद्रशेखर बावनकुळे

March 5, 2021

अनंत अडचणीत पारदर्शी व काटकसरीने सद्गुरू पतसंस्था कार्यरत

March 5, 2021

जागतिक महिला दिनानिमित्त सुझुकी वाहन खरेदीवर ऑफर

March 5, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.