स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वे सेवा बंद ?

Team Sthairya by Team Sthairya
November 20, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.२०: देशात कोरोनाच्या वाढत्या
संक्रमणामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. वाढत्या रुग्णांच्या
पार्श्वभूमीवर दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते दिल्ली विमान सेवा बंद केले
जाऊ शकते. केवळ विमानसेवाच नव्हे तर रेल्वे सुद्धा बंद होणार असल्याची
शक्यता आहे.

सूत्रांनी
दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ
काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून कोरोनावर महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
घेतली. याच बैठकीत विमान आणि रेल्वे सेवा थांबवण्यासंदर्भात चर्चा झाली
आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री लवकरच कॅबिनेटची बैठक घेणार असल्याची शक्यता
आहे.

मुंबई दिल्ली प्रवासासाठी सध्या 6 रेल्वे

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

सध्या
मुंबई आणि दिल्ली प्रवासाकरिता मध्य रेल्वेकडून एक आणि पश्चिम रेल्वेकडून
गाड्या चालवल्या जातात. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एसके जैन यांनी
सांगिते की त्यांच्याकडे अद्याप यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती आलेली
नाही.

उर्दू शाळा संघटना म्हणतात लस आल्याशिवाय शाळा सुरू करणार नाही

उल्लेखनीय
बाब म्हणजे, महाराष्ट्र सरकारने सोमवारपासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या
शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे
मुंबई महापालिकेने जानेवारीपर्यंत शाळा उघडणार नसल्याचे स्पष्ट केले.
त्याचबरोबर अखिल भारतीय उर्दू शाळांच्या संघटनेने सुद्धा लस आल्याशिवाय
शाळा सुरू करणार नाही असे जाहीर केले. हेच धोरण राज्यभर राबवले जाणार अशी
सुद्धा चर्चा रंगली आहे.

Related


Tags: राज्य
Previous Post

आता मुंबईतील शाळा थेट पुढच्या वर्षीच उघडणार, आयुक्त इक्बाल चहल यांचा निर्णय

Next Post

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने अहमदाबादमध्ये संचारबंदी

Next Post

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने अहमदाबादमध्ये संचारबंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तापोळा येथे नागरी सत्कार

August 12, 2022

माजी समाजकल्याण मंत्री मा.चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रद्रेश कॉंग्रेस कमिटी, सांस्कृतिक विभागाची बैठक संपन्न..!

August 12, 2022

स्वराज्य सप्ताह अंतर्गत १७ ऑगस्ट रोजी ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रम

August 12, 2022

कारागृहातील बंदिवानांनी भविष्याला सकारात्मक दिशा द्यावी – माहिती संचालक हेमराज बागुल

August 12, 2022

आदिवासी बांधवांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत रक्षाबंधन सण साजरा केला

August 12, 2022

एकमेकींना राखी बांधून वाईट प्रवृत्तींपासून रक्षा करण्याचं दिलं वचन

August 12, 2022

फलटण येथे काँग्रेसची आझादी गौरव यात्रा संपन्न; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

August 12, 2022

घरोघरी जाऊन राष्ट्रध्वजाचे वाटप; किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ. प्रगती कापसे यांचा उपक्रम

August 12, 2022

Phaltan : त्वरीत पाहिजेत

August 12, 2022

राज्यभरात ‘अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा’ मोहिमेचे आयोजन

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!