अनिर्णित लढतीत चिठ्ठी द्वारे सौ.प्राजक्ता सागर काकडे विजयी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वृत्तसेवा दि.18 : ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतमोजणीवेळी कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीतील प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार सौ.प्राजक्ता सागर काकडे (राजे गट अधिकृत) आणि सौ.मयुरी राजीव खिलारे (राजे गट बंडखोर) यांच्यातील लढ समसमान मते मिळाल्यामुळे ‘टाय’ झाली होती. त्यानंतर चिठ्ठीद्वारे विजयी उमेदवार निवडताना नशिब बलवत्तर ठरुन सौ.प्रजक्ता सागर काकडे या विजयीं झाल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!