स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत पुन्हा जगातील टॉप-15 संक्रमित देशांच्या यादीत सामिल; महाराष्ट्रासह 9 राज्यांमध्ये अ‌ॅक्टिव्ह प्रकरणे पुन्हा वाढले

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 21, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य,नवी दिल्ली, दि.२१: कोरोनाविषयी काळजी वाढवणारे वृत्त आहे. देश पुन्हा एकदा जगातील टॉप 15 देशांच्या यादीत सामिल झाला आहे. या 15 देशांमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त प्रकरणे आहेत. म्हणजेच असे रुग्ण यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

भारत या यादीमध्ये 15 व्या क्रमांकावर आला आहे. 30 जानेवारीला पोर्तुगाल, इंडोनेशिया आणि आयरलँडला मागे टाकत 17 व्या नंबरवर पोहोचले होते. तेव्हा आशा होती की, लवकरच जगातील टॉप-20 संक्रमित देशांच्या यादीमधून बाहेर पडू शकतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहेत. यामुळे भारत आता पुन्हा जगातील सर्वात संक्रमित देशांमध्ये सामिल झाला आहे.

अमेरिका, फ्रान्स आणि यूकेमध्येही परिस्थिती खराब
अॅक्टव्ह प्रकरणांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. येथे सध्या 92 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहे. फ्रान्समध्ये 32 लाख आणि यूकेमध्ये 16 लाखांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या व्यतिरिक्त या यादीमध्ये ब्राझील, बेल्जियम, स्पेन, इटली, रशिया, मॅक्सिको, पोलँड, आयरलँड, इडोनेशिया, अर्जेटिना आणि भारताचाही समावेश आहे.

9 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातही वाढल्या अॅक्टिव्ह केस
शनिवारी देशात 13 हजार 919 नवीन रुग्ण आढळले. 11 हजार 412 लोक बरे झाले आहेत आणि 89 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे ओव्हरऑल अॅक्टव्ह रुग्णांमध्ये 2486 ची वाढ झाली आहे. 9 राज्य आणि केंद्रशासित राज्य असे आहेत, जेथे बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, पुद्दूचेरी, त्रिपूरा आणि चंदीगडचा समावेश आहे.

आतापर्यंत 1.09 कोटी रुग्ण
देशात आतापर्यंत 1 कोटी 9 लाख 91 हजारांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1 कोटी 6 लाखांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. तर 1 लाख 56 हजार 339 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 लाख 42 हजार 691 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


ADVERTISEMENT
Previous Post

गजानन मारणे प्रकरणाला वेगळं वळण; ‘ती’ लॅंड क्रुझर आणणाऱ्यासह 8 जणांना अटक!

Next Post

करीना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचं आगमन

Next Post

करीना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचं आगमन

ताज्या बातम्या

केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021

6 दिवसांपूर्वी भाजपमध्ये सामील झालेले 88 वर्षीय ई श्रीधरन मुख्यमंत्री पदाचे अधिकृत उमेदवार

March 4, 2021

एंजल ब्रोकिंगच्या चीफ ग्रोथ ऑफिसरपदी प्रभाकर तिवारी यांची नियुक्ती

March 4, 2021

महिला दिनानिमित्त ट्रेलचा ‘सुपरस्त्री’ उपक्रम

March 4, 2021

उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांची माहिती

March 4, 2021

सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत, आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून अजितदादांच्या महसूल, वित्त विभागाला सूचना

March 4, 2021

जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनीजारी केले पून्हा सुधारित आदेश

March 4, 2021

मंत्री अस्लम शेख आणि भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.