स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक; 5 राज्यांमधून उत्तराखंडमध्ये येणाऱ्या लोकांची होणार कोरोना टेस्ट

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 23, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य, नवी दिल्ली, दि २३: महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते प्रकरणे पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपात्कालीन बैठक बोलावली आहे. यामध्ये BMC आणि राज्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील. कोरोना रोखण्यासाठी मुख्यमंत्री या बैठकीत काही मोठे निर्णय घेऊ शकतात.

दरम्यान उत्तराखंड सरकारने महाराष्ट्र, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढवरुन उत्तराखंड पोहोणाऱ्या लोकांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या सर्व रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टवर यासाठी स्पेशल व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारने म्हटले की, या नियमाचे सर्वांना पालन करावे लागेल.

देशात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 13 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश असे आहेत जेथे रिकव्हरीपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्येही 4 राज्या आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत दिसत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, जम्मू काश्मीर आणि चंदीगडचा समावेश आहे. महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसांमध्ये, पंजाबमध्ये 12, चंदीगडमध्ये 10 आणि जम्मू काश्मीरमध्ये 7 दिवसांपूर्वीपासून सलग अॅक्टव्ह प्रकरणे वाढत आहेत. केरळमध्ये परिस्थिती नियंत्रणात येत आहे. येथे सोमवारी 2841 अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

10 हजार नवीन केस आढळल्या, 13 हजार लोक झाले बरे
सलग 5 दिवस अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढल्यानंतर सोमवारी दिलासादायक आकडे आले. ओव्हरऑल नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, सोमवारी 10 हजार 493 लोक संक्रमित आढळले. तर 13 हजार 230 लोक रिकव्हर झाले. 76 रुग्णांनी जीव गमावला. अशा प्रकारे 2817 अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली. आतापर्यंत 1.10 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1.07 कोटी लोक बरे झाले आहेत. 1 लाख 56 हजार 498 रुग्णांनी आतापर्यंत जीव गमावला आहे. 1 लाख 44 हजार 332 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लसीकरणानंतर आतापर्यंत 19 लोकांनी जीव गमावला आहे
देशातील लसीकरणही वेगाने होत आहे. आतापर्यंत 1 कोटी 14 लाखांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्कर्सला लस देण्यात आली आहे. यामध्ये 75 लाख 40 हजार 602 हेल्थ केअर वर्कर्स आणि 38 लाख 83 हजार 492 फ्रंट लाइन वर्कर्सचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लसीकरणानुसर आतापर्यंत 46 लोकांना गंभीर साइड इफेक्ट्सच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 26 लोक बरे होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. 19 लोक असे आहेत ज्यांचा मृत्यू झाला आहे. यांच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी आहेत.


ADVERTISEMENT
Previous Post

इमरान सरकार संकटात, पाकिस्तानात विरोध प्रदर्शनाला जोर

Next Post

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

Next Post

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

ताज्या बातम्या

हिरेन मृत्यू : अँटिलिया प्रकरणात काहीतरी गडबड आहे हे केंद्र सरकारच्या निर्णयावरून कळते : उद्धव ठाकरे

March 9, 2021

आरोग्य खात्यातील नऊ हजार रिक्त पदे दोन महिन्यांत भरणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

March 9, 2021

‘या’ मैदानावर होणार भारत-न्यूझीलंड जागतिक कसोटी फायनल; सौरव गांगुलीने दिला दुजोरा

March 9, 2021

महाराष्ट्र अर्थसंकल्प : बजेट : महिलांसाठी सोहळा; आघाडीचा पालिकांवर डोळा, शेतकऱ्यांना दिलासा

March 9, 2021

रियाध : सौदीमध्ये तेल कंपनीवर हल्ला; क्रूड 3% महाग, दर वाढल्यास भारताला फटका

March 9, 2021

फलटण तालुक्यातील सहा संशयितांची अहवाल कोरोनाबाधित

March 9, 2021

कोरोना प्रतिबंधक लस घ्या; लस सुरक्षित आहे : श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर

March 9, 2021

जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी; मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांचे आवाहन

March 9, 2021

गोखळी येथे जंतनाशक गोळ्या वाटप

March 9, 2021

महिलादिनी शेरेचीवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोनायोद्ध्या रणरागिणींचा सन्मान

March 9, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.