ग्रामीण महाआवास अभियानास मुदतवाढ


दैनिक स्थैर्य । दि. ०५ जून २०२२ । मुंबई । केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियान-ग्रामीण 2021-22 योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाआवास अभियान ग्रामीण यास 31 मार्च पर्यंत मान्यता देण्यात आली होती. आता हे अभियान राबविण्यासाठी  30 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!